एक्स्प्लोर

E20 Petrol : इराण युद्धात ‘E20 पेट्रोल’ का चर्चेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं मोठं कारण

Iran Israel War : पश्चिम आशिया युद्धामुळे ऊर्जा संकट वाढत असताना E20 पेट्रोलची चर्चा सुरू आहे. इथेनॉल मिश्रणामुळे भारताचे तेल आयात कमी झाल्याचा पंतप्रधान मोदींनी दावा केला. 

मुंबई : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना भारतासारख्या आयातदार देशांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत भारतात E20 पेट्रोल पुन्हा चर्चेत आलं आहे. लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी E20 पेट्रोलचा उल्लेख करत, ऊर्जा संकटाच्या काळात हा उपाय देशासाठी फायदेशीर ठरत असल्याचा दावा केला.

E20 Petrol : संकटात उपयोगी ठरलेलं धोरण

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याच्या धोरणामुळे भारताचा तेल आयात मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यांच्या मते, गेल्या 10-11 वर्षांत इथेनॉल उत्पादन आणि मिश्रण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. याचमुळे भारताला ऊर्जा संकटाचा फटका काही प्रमाणात कमी बसत आहे.

Ethanol Blending : आयात कमी होण्यामागचं कारण

मोदी यांनी आकडेवारी देताना सांगितलं की, दशकभरापूर्वी पेट्रोलमध्ये केवळ 1% इथेनॉल मिश्रण होत होतं. आता भारत 20% मिश्रणाच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचला आहे. यामुळे गेल्या वर्षी सुमारे 4.5 कोटी बॅरल तेल आयात टळलं.

Middle East Impact : आखाती देशांवरील अवलंबित्व

भारत मोठ्या प्रमाणात आखाती देशांकडून तेल आयात करतो. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असून जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे.

What is E20 Fuel : E20 इंधन म्हणजे काय?

E20 इंधनामध्ये 80% पेट्रोल तर 20% इथेनॉल असे मिश्रण असते. याचा उद्देश हा तेल आयात कमी करणे, कार्बन उत्सर्जन घटवणे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत असा आहे.

E20 Fuel Controversy : E20 वर वादही

E20 पेट्रोलमुळे काही समस्या असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. त्यामध्ये जुन्या वाहनांमध्ये इंजिनवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत मायलेज कमी होण्याच्या तक्रारी येत आहेत. तरीही सरकार या धोरणाला दीर्घकालीन फायद्याचे मानते.

Ethanol Demand : 30% मिश्रणाची मागणी

All India Distillers Association (AIDA) ने 20% पेक्षा अधिक इथेनॉल मिश्रण पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच, इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण टप्प्याटप्प्याने 30% पर्यंत वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन शरद पवार गट आक्रमक, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करावं, शशिकांत शिंदेंचे आदेश  
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget