एक्स्प्लोर

Pakistan Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? दिल्ली, मुंबईसह हे शहर पाकच्या रडारवर

Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया होत असतात. येथेच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत, जी हा देश धोकादायक असल्याचे सिद्ध करतात.

Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया होत असतात. येथेच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत, जी हा देश धोकादायक असल्याचे सिद्ध करतात. पाकिस्तानकडे अशी शस्त्रे देखील आहेत, जी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकतात. भारताकडेही अण्वस्त्रे आहेत, पण भारताचे धोरण हे आहे की, ते आधी अण्वस्त्रे डागणार नाहीत. पण पाकिस्तानमध्ये असे कोणतेही धोरण किंवा नियम बनवण्यात आले नाही. 

अलीकडेच न्यूज एजन्सी रॉयटर्सने स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानकडे 100 ते 120 अण्वस्त्रे आहेत. जे लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांद्वारे डागता येऊ शकतात. त्याचबरोबर भारताकडे 90 ते 110 अण्वस्त्रे आहेत. पण फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) नुसार, पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 160 अण्वस्त्रे आहेत. आता नेमकी आकडेवारी काय आहे हे सांगणे कठीण आहे.

जगभरात 12,700 अण्वस्त्रे आहेत

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) च्या मते, जगात 12,700 अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी 9400 सैन्याकडे आहेत, ज्यांचा वापर क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, युद्धनौका किंवा पाणबुड्यांमधून केला जाऊ शकतो. बाकीची अण्वस्त्रे निष्क्रिय झाली आहेत, पण ती सुरक्षित असून अद्याप त्यांना नष्ट करण्यात आलं नाही. जगात 9440 अण्वस्त्रे आहेत, जी वेगवेगळ्या देशांच्या सैन्याकडे आहेत. त्यापैकी 3730 मिसाईल आणि बॉम्बर्समध्ये तैनात आहेत. यापैकी भारत आणि पाकिस्तानने त्यांची कोणतीही अण्वस्त्रे तैनात केलेली नाहीत. 3730 अण्वस्त्रांपैकी सुमारे 2000 अण्वस्त्रे अमेरिका, रशिया, ब्रिटिश आणि फ्रान्समध्ये हाय अलर्टवर आहेत. म्हणजेच शॉर्ट नोटीसवर हे अल्प अण्वस्त्रे डागले जाऊ शकतात.

पाक क्षेपणास्त्रांच्या रडारवर अर्ध्याहून अधिक भारतीय क्षेत्र 

पाकिस्तानकडे नस्त्र, हत्फ, गझनवी आणि अब्दाली ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यांची रेंज 60 ते 320 किमी आहे, तर मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची, गौरी आणि शाहीनची रेंज 900 ते 2700 किमी आहे. या दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला तर दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, भोपाळ, नागपूर, लखनौचे मोठे नुकसान होऊ शकते. 

भारतीय क्षेपणास्त्रांच्या रडारवर संपूर्ण पाकिस्तान 

भारताकडे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र पृथ्वी आहे. त्याची रेंज 350 किमी आहे. अग्नी-1 ची रेंज 700 किमी, अग्नी-2 2000 किमी आणि अग्नि-3 ची रेंज 3000 किमी आहे. या सर्वांना लष्करात सामील करण्यात आलं आहे. अग्नी-V ची रेंज 5000 किमी आहे. म्हणजेच या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारत पाकिस्तानातील सर्व शहरांना लक्ष्य करू शकतो. भारताने पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकल्यास रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, नवशेरा आणि कराची शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात.

भारत आणि पाकिस्तानचे आण्विक धोरण

भारताने 1999 मध्ये 'प्रथम वापर नाही' असे आण्विक धोरण जाहीर केले. म्हणजेच भारत प्रथम कधीही अण्वस्त्रे वापरणार नाही. अण्वस्त्र हल्ला झाल्यासच भारत अणुबॉम्बचा अवलंब करेल. त्याचबरोबर पाकिस्तानात असा कोणताही नियम किंवा कायदा नाही. अणुहल्ला कधी आणि कोणत्या परिस्थितीत करायचा हे पाकिस्तानच्या नेत्यांनी आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?
'माय लॉर्ड, ती कधीही आई होऊ शकणार नाही,' 15 वर्षीय मुलीच्या गर्भपाताविरोधात एम्सचा युक्तिवाद, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'आणि वेदना...' केंद्राला सुद्धा विनंती, आताचा नियम अन् प्रकरण नेमकं काय?
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Raja Raghuvanshi Case: राजा रघुवंशी प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र; तरीही सोनम 11 महिन्यांनतर आली जेलमधून बाहेर; कुठे चुकली पोलीस यंत्रणा? कोणत्या गोष्टींवर ठेवलं बोट
राजा रघुवंशी प्रकरणात 790 पानांचे आरोपपत्र; तरीही सोनम 11 महिन्यांनतर आली जेलमधून बाहेर; कुठे चुकली पोलीस यंत्रणा? कोणत्या गोष्टींवर ठेवलं बोट

व्हिडीओ

Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत
Bachchu Kadu Will Join Shiv Sena : मी शेतकरी, मजुरांसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, कडूंच ठरलं
Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अत्याचार पीडितेसाठी गर्भपाताची वेळेची मर्यादा काढून टाका; केंद्राला 'सर्वोच्च' विनंती, आताचा नियम काय? प्रकरण नेमकं आहे तरी काय??
अत्याचार पीडितेसाठी गर्भपाताची वेळेची मर्यादा काढून टाका; केंद्राला 'सर्वोच्च' विनंती, आताचा नियम काय? प्रकरण नेमकं आहे तरी काय??
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
Video: हेलिकॉप्टरमधून प्रथमच नौदल जहाजविरोधी मिसाईल यशस्वी प्रक्षेपित; काही सेकंदांत दोन मिसाईली डागल्या, गरज पडल्यास दिशा सुद्धा बदलणार
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
जम्मू आणि श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरु; कसा असेल मार्ग आणि वैशिष्ट्ये काय
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होत असल्याबद्दल सर्व पक्षांचं स्वागत, उद्धव ठाकरेंना टोला मारत म्हणाले...
लढायची वेळ येते तेव्हा... एकनाथ शिंदेंकडून विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन उद्धव ठाकरेंना टोला, नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
एकनाथ शिंदेंकडून अधिकचा उमेदवार देण्याची हूल अन् उबाठाची बत्तीगुल; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका, म्हणाल्या, 'मविआचे भविष्य...'
Donald Trump: 'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'ट्रम्पचं डोकं ठिकाणावर आहे असं वाटतं का?' थेट खासदाराने खोचक सवाल करताच संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानं भूवया उंचावल्या!
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
Embed widget