एक्स्प्लोर

Pakistan Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? दिल्ली, मुंबईसह हे शहर पाकच्या रडारवर

Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया होत असतात. येथेच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत, जी हा देश धोकादायक असल्याचे सिद्ध करतात.

Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया होत असतात. येथेच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत, जी हा देश धोकादायक असल्याचे सिद्ध करतात. पाकिस्तानकडे अशी शस्त्रे देखील आहेत, जी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकतात. भारताकडेही अण्वस्त्रे आहेत, पण भारताचे धोरण हे आहे की, ते आधी अण्वस्त्रे डागणार नाहीत. पण पाकिस्तानमध्ये असे कोणतेही धोरण किंवा नियम बनवण्यात आले नाही. 

अलीकडेच न्यूज एजन्सी रॉयटर्सने स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानकडे 100 ते 120 अण्वस्त्रे आहेत. जे लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांद्वारे डागता येऊ शकतात. त्याचबरोबर भारताकडे 90 ते 110 अण्वस्त्रे आहेत. पण फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) नुसार, पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 160 अण्वस्त्रे आहेत. आता नेमकी आकडेवारी काय आहे हे सांगणे कठीण आहे.

जगभरात 12,700 अण्वस्त्रे आहेत

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) च्या मते, जगात 12,700 अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी 9400 सैन्याकडे आहेत, ज्यांचा वापर क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, युद्धनौका किंवा पाणबुड्यांमधून केला जाऊ शकतो. बाकीची अण्वस्त्रे निष्क्रिय झाली आहेत, पण ती सुरक्षित असून अद्याप त्यांना नष्ट करण्यात आलं नाही. जगात 9440 अण्वस्त्रे आहेत, जी वेगवेगळ्या देशांच्या सैन्याकडे आहेत. त्यापैकी 3730 मिसाईल आणि बॉम्बर्समध्ये तैनात आहेत. यापैकी भारत आणि पाकिस्तानने त्यांची कोणतीही अण्वस्त्रे तैनात केलेली नाहीत. 3730 अण्वस्त्रांपैकी सुमारे 2000 अण्वस्त्रे अमेरिका, रशिया, ब्रिटिश आणि फ्रान्समध्ये हाय अलर्टवर आहेत. म्हणजेच शॉर्ट नोटीसवर हे अल्प अण्वस्त्रे डागले जाऊ शकतात.

पाक क्षेपणास्त्रांच्या रडारवर अर्ध्याहून अधिक भारतीय क्षेत्र 

पाकिस्तानकडे नस्त्र, हत्फ, गझनवी आणि अब्दाली ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यांची रेंज 60 ते 320 किमी आहे, तर मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची, गौरी आणि शाहीनची रेंज 900 ते 2700 किमी आहे. या दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला तर दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, भोपाळ, नागपूर, लखनौचे मोठे नुकसान होऊ शकते. 

भारतीय क्षेपणास्त्रांच्या रडारवर संपूर्ण पाकिस्तान 

भारताकडे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र पृथ्वी आहे. त्याची रेंज 350 किमी आहे. अग्नी-1 ची रेंज 700 किमी, अग्नी-2 2000 किमी आणि अग्नि-3 ची रेंज 3000 किमी आहे. या सर्वांना लष्करात सामील करण्यात आलं आहे. अग्नी-V ची रेंज 5000 किमी आहे. म्हणजेच या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारत पाकिस्तानातील सर्व शहरांना लक्ष्य करू शकतो. भारताने पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकल्यास रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, नवशेरा आणि कराची शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात.

भारत आणि पाकिस्तानचे आण्विक धोरण

भारताने 1999 मध्ये 'प्रथम वापर नाही' असे आण्विक धोरण जाहीर केले. म्हणजेच भारत प्रथम कधीही अण्वस्त्रे वापरणार नाही. अण्वस्त्र हल्ला झाल्यासच भारत अणुबॉम्बचा अवलंब करेल. त्याचबरोबर पाकिस्तानात असा कोणताही नियम किंवा कायदा नाही. अणुहल्ला कधी आणि कोणत्या परिस्थितीत करायचा हे पाकिस्तानच्या नेत्यांनी आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget