एक्स्प्लोर

coronavirus | 19 मार्चपर्यंत देशातून व्हेंटिलेटर, मास्कची निर्यात हा तर गुन्हेगारी कट : राहुल गांधी

एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सध्या 40 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. पण कोरोनाचं वाढतं संकट बघता या गोष्टींचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी देशात व्हेंटिलेटर आणि मास्कचा तुटवडा भासत असताना या गोष्टी 19 मार्च पर्यंत निर्यात होत राहणं हा गुन्हेगारी कटच आहे अशा कडक शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.कोरोना च्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या आरोग्य यंत्रणेला सर्जिकल मास्क आणि व्हेंटिलेटर या बेसिक गोष्टींची जास्त आवश्यकता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 24 फेब्रुवारीला दिलेल्या निर्देशानुसार सर्व राष्ट्रांना आपापल्या देशात या गोष्टींचा राखीव साठा करण्यास सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही भारतात 19 मार्च पर्यंत या गोष्टी निर्यात होत राहिल्या. ही गंभीर बाब असून या बाबत वाणिज्य मंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सध्या 40 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. पण कोरोनाचं वाढतं संकट बघता या गोष्टींचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही याबाबत तातडीने कारवाई करण्याची विनंती पंतप्रधानांना ट्विटरवरुन केली आहे. आपल्या देशामध्ये अशा पद्धतीच्या संकटाला तयार राहावे लागणार याची कुणकुण दोन महिन्यांपासून असतानाच सरकारने हे का होऊ दिलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय आता इंटरनॅशनल फ्लाइट्स बंदी असल्यामुळे व्हेंटिलेटरसाठी आवश्यक कच्च्या मालाचा तुटवडा ही भासतो आहे असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे यावर तातडीने उपाय शोधणे आवश्यक आहे असं खासदार राजीव सातव यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटले आहे. देशात अवघ्या आठवडाभराच्या काळात करोना बाधितांची संख्या 433 वर पोहोचली आहे. ज्या वेगानं हा संसर्ग पसरतो आहे ते पाहता आपली आरोग्य यंत्रणा या संकटासाठी सक्षम असणे आवश्यक आहे मात्र अशा पद्धतीचे गंभीर धोरणात्मक चूका उघडकीस आल्याने काँग्रेसकडून याबाबत मोदी सरकार वर टीका होते आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संशोधनात करोनाशी लढणाऱ्या डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्या बद्दल कृतज्ञता म्हणून थाळीनाद करण्याचं आवाहन केलं होतं पण आता या सर्वांना आवश्यक असणाऱ्या या गोष्टीबाबत सरकार काय पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. संबंधित बातम्या :  Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय? Coronavirus | IIT दिल्लीकडून नवी पद्धत विकसित, कोविड-19ची स्वस्त चाचणी शक्य? Coronavirus | भारतावर कोरोनाचं सावट! कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात #Coronaeffect | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं जाण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Singh on Rahul Gandhi : राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा दावा, मोदींच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनाचं कारण सांगितलं...
राहुल गांधी यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा, जितेंद्र सिंह यांचा लोकसभेत दावा
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Delhi Protest : दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
दिल्लीतील CJP आंदोलनाला पाकिस्तानच्या Gen Z चा पाठिंबा; भारत सरकारनं दिला पाकिस्तानला थेट इशारा
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget