एक्स्प्लोर

Assam | काँग्रेस 87 जागांवर निवडणूक लढणार, 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

आसाममध्ये एकूण 126 विधानसभा जागांसाठी 27 मार्चपासून तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागणार आहे.

नवी दिल्ली: काँग्रेसने आसाम निवडणुकीसाठी आपल्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये स्टेट यूनिटचे अध्यक्ष रिपुन बोरा आणि विधानसभेतील पक्ष नेते प्रतिपक्ष देवव्रत सैकिया यांचे नाव आहे. यामध्ये राजसभा सदस्य असलेले बोरा यांना गोहपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे तर सैकिया आपल्या सध्याच्या नजीरा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

आसाममध्ये काँग्रेसने अनेक लहान पक्षांना सोबत घेऊन 'महाज्योत' नावाची महाआघाडी केली आहे. त्यामध्ये एआययूडीएफ, बीपीएफ, माकपा, भाकपा आणि आंचलिक गण मोर्चा सामिल आहे. काँग्रेसच्या सूत्रांच्या मते, पक्ष एकूण 87 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आसाममध्ये एकूण 126 विधानसभेच्या जागांसाठी 27 मार्चपासून तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागणार आहे.

महिलांना सरकारी नोकरीमध्ये 50 टक्के आरक्षणाचे आश्वासन महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेसने आता आसाममध्ये महिलांना सरकारी नोकरीमध्ये 50 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं आहे. तसेच महाज्योत आघाडीचे सरकार सत्तेत आलं तर राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी एका वेगळ्या मंत्रालयाची निर्मिती करण्यात येणार असल्याचंही आपल्या जाहिरनाम्यात स्पष्ट केलं आहे.

BJP Candidates List 2021: मुख्यमंत्री ममता यांच्याविरोधात शुभेन्दु अधिकारी निवडणूक लढवणार, भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते असलेले खासदार गौरव गोगोई म्हणाले की, "काँग्रेस समस्यांवर उत्तर शोधणारा पक्ष आहे. आसाममध्ये सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ज्यामध्ये नागरिक संशोधन विधेयक, बेरोजगारी, महागाई आणि महिलांची उपेक्षा या सारख्या अनेक अडचणी आसाम समोर आहेत. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास येत्या काळात महिलांना 50 टक्के आरक्षण देणार आहोत."

आसाममध्ये 126 विधानसभा मतदारसंघांसाठी 27 मार्चपासून तीन टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 47 जागांसाठी 27 मार्चला, दुसऱ्या टप्प्यात 39 जागांसाठी एक एप्रिलला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 40 जागांसाठी सहा एप्रिलला निवडणूक घेण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख नऊ मार्च आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या 15 सदस्य आणि पंचायत समितीच्या 14 सदस्यांची निवड रद्द

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget