एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

याचिकाकर्त्यांना थोडी वाट पाहावी आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी सरकारला संधी द्यावी. जर स्थिती कायम राहिली तर तुम्ही कोर्टात पुन्हा याचिका दाखल करु शकता, असंही कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुचवलं.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर परिसरात लागू करण्यात आलेल्या बंदीविरोधात काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र सध्या सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता कोर्टाने यामध्ये दखल दिली तर स्थिती आणखी गुंतागुतांची बनेल, असं कोर्टाने सांगितलं.

पूनावाला यांचे वकील मेनका गुरुस्वामी यांनी युक्तिवात करताना म्हटलं की, संचारबंदी असल्याने काश्मीरमधील नागरिकांना तेथील सैनिकांमुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यावर बोलताना कोर्टाने म्हटलं की, तुम्ही सैनिकांबाबत का बोलत आहात? सैनिकांचा आधार घेऊ नका. कोर्टाने याचिकार्त्यांच्या युक्तिवादावर अॅटर्नी जनरल यांचं उत्तर मागवलं आहे.

अॅटर्नी जनरन यांनी म्हटलं की, कायदा-सुव्यवस्था आमची प्राथमिकता आहे. लोकांचं जीवन सुरळीत व्हावं, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच याआधी काश्मीरमध्ये यापेक्षा अधिक गंभीर स्थिती होती. मात्र सध्याची स्थिती पुढील तीन महिन्यांच्या आत सामन्य होईल, अशी आशा आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे गरजेचं आहे. जर एखादी गंभीर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल? असंही अॅटर्नी जनरन यांनी म्हटलं.

सरकार दररोज काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत आहे. सरकारला काही दिवसांची मुदत दिली पाहिजे. काश्मीरमधील परिस्थिती एका रात्रीत सामान्य होणार नाही. कोर्टाने आज यामध्ये दखल दिली तर परिस्थिती गुंतागुंतीची होईल, असं कोर्टाने म्हटलं. याचिकाकर्त्यांनी तयारीविना घाई करत याचिका दाखल केली, असंही कोर्टाने म्हटलं.

याचिकाकर्त्यांना थोडी वाट पाहावी आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी सरकारला संधी द्यावी. जर परिस्थिती सुधारली नाही तर तुम्ही कोर्टात पुन्हा याचिका दाखल करु शकता, असंही कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुचवलं.

जम्मू काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. काश्मीरमधील कलम 144 हटवण्याचं आणि इंटरनेट सेवा सुरू करण्याची मागणी पूनावाला यांनी केली. तसेच काश्मीरमधील अटक केलेल्या नेत्यांच्या सुटकेची मागणीही त्यांनी केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?
Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
India Oil Stock : इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
Jayant Patil on NCP Merger : राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'ते नेते आता....'
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
रोहित पवार म्हणाले, अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली; धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, काल उठून...
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Sanjay Raut: दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय...; संजय राऊतांनी मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर केलं स्पष्टपणे भाष्य
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
मोठी बातमी ! बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखेंनी सांगितलं राहुरीतील उमेदवाराचं नाव
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Embed widget