एक्स्प्लोर

Agneepath Scheme Protest : अग्निपथ योजनेला तरुणांचा विरोध कायम, विद्यार्थ्यांनी उपस्थित केले पाच प्रश्न

Agneepath Scheme Protest : अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) विरोध करत बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह देशभरात हजारो तरुण रस्त्यावर उतरुन निदर्शनं करत आहेत.

Agneepath Scheme Protest : भारत सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन अग्निपथ योजनेची घोषणा केली आहे. दरम्यान या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरुन निर्दशनं करत या योजनेला विरोध दर्शवला आहे. सुरुवातील या योजनेअंतर्गत भरतीसाठीच्या वयोमर्यादेमुळे मोठा विरोध करण्यात आला. त्यानंतर सरकारने याबाबतचा निर्णय बदलत वयोमर्यादा वाढवली.

रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेच्या वयोमर्यादेत बदल केला. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, अग्निपथ योजनेअंतर्गत भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्यात आली आहे. ही शिथिलता 2022 साठीच्या भरती प्रक्रियेतच लागू होईल. या आधी अग्निपथ भरती योजनेअंतर्गत भरतीसाठी किमान वय 17 वर्षे 6 महिने आणि कमाल वय 21 वर्षे होते.

दरम्यान सरकारकडून वयोमर्यादेत बदल करण्यात आल्यानंतरही देशभरातील तरुणांकडून या योजने विरोधात निदर्शनं सुरुच आहेत. या विद्यार्थ्यांनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पाच प्रश्न जाणून घ्या.

काय आहेत अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाच प्रश्न?

1. आंदोलक तरुणांचा पहिला प्रश्न असा आहे की, चार वर्षे नोकरी म्हणजे चार वर्षांनी तरुण बेरोजगार होणार. दरम्यान त्यांना इतर नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे.

2. विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला आहे की, चार वर्षांनंतर 75 टक्के सैनिक निवृत्त होणार आहेत. यामुळे तीन चतुर्थांश लोक बेरोजगार होतील. नवीन योजनेमुळे लष्करात अधिक तरुण भरती होऊन अधिक जोमानं काम करेल, असा सरकारचा युक्तिवाद आहे.

3. अग्निपथ योजनेत निवृत्त होणाऱ्या तरुणांना पेन्शन सुविधा नाही. पण सरकारनं म्हटलं आहे की, केवळ चार वर्षांच्या सेवेत निवृत्त सैनिकाला 12 लाख रुपयांची एकरकमी रक्कम मिळेल, याचा तरुणांना फायदा होईल.

4. चार वर्षांनी भविष्य काय असेल? सरकारने याबाबत भूमिका स्पष्ट करावी.

5. वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांचं काय? वयाची अट ओलांडलेलं तरुण काय करतील? त्यांचे इतक्या वर्षांचे प्रयत्न व्यर्थ ठरतील का? त्यांनी काय करावं?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

UCC : जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
जर राम एकच लग्न करणार तर रहीम दोन-चार लग्न करणार का? दुसरं लग्न करणाऱ्याला राज्यात राहू दिलं जाणार नाही; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं खळबळजनक वक्तव्य
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
Monsoon Session 2026 : काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?
काय आहे 'मिशन 360'? बजेट सत्रानंतर कसं बदललं संसदेचं गणित? मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास होणार का?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget