एक्स्प्लोर

रेल्वे स्टेशनवर सेल्फी घेतल्यास आता 5 वर्षांचा तुरुंगवास

अहमदाबादः रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच आरपीएफने सेल्फीच्या नादात जीवावर उदार होणाऱ्यांना वठणीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे रुळावर सेल्फी घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये तुरुंगवास होण्याचीही शक्यता आहे.   सेल्फीच्या नादात मृत्यू होण्याच्या घटनांचं प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. रेल्वे स्टेशनवर देखील सेल्फीमुळे अपघात होण्याची काही उदाहरणं समोर आली आहेत.त्यामुळे रेल्वे पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. गुजरातच्या कालुपूर स्टेशनवर सुरुवातीला हा नियम लागू करण्यात येणार असून नंतर संपूर्ण राज्यात राबविला जाणार आहे.   ... तर 5 वर्षांचा तुरुंगवास   रेल्वे स्थानक किंवा रेल्वेच्या आवारात सेल्फी काढल्यास हे कृत्य सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या बरोबर आहे. मालगाडीसोबत किंवा रेल्वेसोबत सेल्फी काढणं कायदेशीरपणे गुन्हा आहे, अशी माहिती गुजरात आरपीएफचे महासंचालक एस. के. भगत यांनी दिली.   मोटारमनला जर अशा कृत्यामुळे कसलाही अडथळा निर्माण झाला, अथवा गाडी थांबवावी लागली तर कलम 153 अंतर्गत कारवाई केली जाते. त्यामुळे पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
Ajit Pawar : असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
Maharashtra Live blog updates: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
Live: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
Ajit Pawar : असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
Maharashtra Live blog updates: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
Live: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
Shaktipeeth Expressway : राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
Independence Day: स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
Embed widget