एक्स्प्लोर

मोठी बातमी! जायकवाडी धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव; मराठवाड्यातील प्रमुख धरणात 33.48 टक्केच पाणीसाठा शिल्लक

Marathwada Dam Water Storage Update : मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात 26.93 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे.

Marathwada Dam Water Storage Update : जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली असून, जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस पडला नसल्याने मराठवाड्यातील (Marathwada) धरणातील पाणीसाठी (Dam Water Storage) आता कमी होत आहे. मराठवाड्यातील 11 प्रमुख धरणात आज घडीला 33.48 टक्के पाणीसाठा (Water Storage) शिल्लक राहिला आहे. तर मराठवाड्याची तहान भागावणाऱ्या जायकवाडी धरणात 26.93 टक्केच पाणीसाठी शिल्लक आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठी आता पिण्यासाठी आरक्षीत करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे जायकवाडी धरण 33 टक्के भरपर्यंत जायकवाडी धरणातून पाणी सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मराठवाड्यात यंदा जून महिन्यात पावसाने जवळपास पूर्णपणे पाठ फिरवली. त्यामुळे पेरण्या रखडल्या. तर विभागातील छोट्या-मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा देखील आता कमी होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी छोटे प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तर विभागातील प्रमुख 11 धरणात सध्या 33.48 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आजच्या दिवशी हाच पाणीसाठी 44.06 टक्के एवढा होता. जर अशीच परिस्थिती राहिल्यास मराठवाड्यात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून देखील या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जायकवाडी धरणातील पाणीसाठी आता पिण्यासाठी राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातील पाणीसाठा 33 टक्के होईपर्यंत आता धरणातून खाली पाणी न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांची चिंता वाढली...

गेल्यावर्षी अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानशेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले होते. मात्र यंदा जून महिना कोरडा गेला आहे. त्यात जुलै महिन्यात देखील अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही. मराठवाड्यात सध्या 20 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभं राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यातील धरणांचा पाणीसाठा...

जायकवाडी
उपयुक्त पाणी साठा: 20.64  टीएमसी 
टक्केवारी: 26.93

  • निम्न दुधना
    उपयुक्त पाणी साठा: 2.19 टीएमसी 
    टक्केवारी: 25.65
  • येलदरी
    उपयुक्त पाणी साठा: 15.86 टीएमसी 
    टक्केवारी: 55.53 टक्के
  • सिध्देश्वर
    उपयुक्त पाणी साठा: 00 टीएमसी 
    टक्केवारी: 00  टक्के
  • माजलगाव 
    उपयुक्त पाणी साठा: 1.77 टीएमसी 
    टक्केवारी: 16.03 टक्के
  • मांजरा 
    उपयुक्त पाणी साठा: 1.47 टीएमसी 
    टक्केवारी: 23.48 टक्के
  • पेनगंगा 
    उपयुक्त पाणी साठा: 14.57 टीएमसी 
    टक्केवारी: 42.79 टक्के
  • मानार
    उपयुक्त पाणी साठा:1.56 टीएमसी 
    टक्केवारी: 31.90 टक्के
  • निम्न तेरणा
    उपयुक्त पाणी साठा: 0.92 टीएमसी 
    टक्केवारी: 28.47 टक्के
  • विष्णुपूरी
    उपयुक्त पाणी साठा:1.14 टीएमसी 
    टक्केवारी: 39.87 टक्के
  • सिना कोळेगांव
    उपयुक्त पाणी साठा: -0.21 टीएमसी 
    टक्केवारी: -9.68 टक्के 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Sowing : मराठवाड्यात खरीपाची सरासरी 20 टक्केच पेरणी, शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
तब्बल 14 राज्यातील टोळ्यांचा म्होरक्या मोस्ट वाँन्टेड 'रहमान डकैत'च्या 20 वर्षांनी मुसक्या आवळल्या; आलिशान कार अन् अरबी घोड्यांचा 'नाद'! मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई
Eknath Shinde Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेंचा टोला
पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीला नाही बोलावणार, रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्यावरुन राज ठाकरेचा टोला
Maharashtra weather Update: उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
उत्तर भारत थंडीनं गारठला, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; राज्यात हवामानात मोठे बदल, अंदाज काय?
Tejasvee Ghosalkar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
उद्धव ठाकरेंनी सांगितलं, अभिषेक असता तर भाजपची हिंमत झाली नसती; आता तेजस्वी घोसाळकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
नटरंगसाठी अतुल कुलकर्णी नव्हे 'हा' अभिनेता होता दिग्दर्शकाच्या मनात; कागल गावच्या रांगड्या गुणासाठी कोण होतं पहिली पसंती?
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
काँग्रेसच्या पत्राची राज्य निवडणूक आयोगानं घेतली दखल, लाडकी बहिण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर 
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
‘माझ्या आणि सचिनच्या अफेअच्या चर्चा…’ 43 वर्षानंतर अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा, स्पष्टच म्हणाल्या, 'तिसऱ्या व्यक्तीमुळे दुरावा..'
Embed widget