एक्स्प्लोर

Buldhana Agriculture News : बदलत्या वातावरणाचा तुरीला फटका, पिकावर फायटॉपथोरा ब्लाईट रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी संकटात 

बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला (Tur crop) मोठा फटका बसत आहे. बदललेल्या वातावरणामुळं राज्यभरातील तुरीवर 'फायटॉपथोरा ब्लाईट' या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.

Buldhana Agriculture News : राज्यात सातत्यानं वातावरणात बदल (Climate change) होत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला (Tur crop) मोठा फटका बसत आहे. गेल्या 15 दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळं राज्यभरातील तुरीवर 'फायटॉपथोरा ब्लाईट' या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा खरीप हंगामात जवळपास साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. यंदा पावसाळाही चांगला झाल्यानं बुलढाणा, अकोला, वाशीमसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तुरीच पीक अतिशय चांगलं आलं आहे. मात्र गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात बदललेल्या वातावरणामुळं तुरीवर  फायटॉपथोरा ब्लाईट  या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळं तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. फायटॉपथोरा ब्लाईट विषाणूजन्य रोगामुळं एकाच आठवड्यात हिरवेगार असलेलं तुरीच पीक सुकलं आहे. त्यातील अपरिपक्व असणाऱ्या तुरीच मोठं नुकसान झालं आहे. राज्यात लाखो हेक्टरवरील तूर एकाच आठवड्यात सुकलं आहे. त्यामुळं यावर्षी तुरीच पीक शेतकऱ्यांच्या हातून वाया गेलं असून, शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. 

राज्यात तुरीची काय स्थिती?

1) राज्यभरात या वर्षी जवळपास साडे सहा लाख हेक्टर वर तूर पेरणी केलेली आहे.
2) जवळपास 70 टक्के क्षेत्रांवर विषाणूजन्य रोगाने तूर प्रभावित झाली आहे.
3) तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात 40 टक्के तुरीच उत्पन्न असत.
4)  यावर्षी या रोगाच्या प्रादुर्भावाने जवळपास 50 ते 60 टक्के तुरीच उत्पादन घटण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे.
5) सरासरी राज्यात 5000 मेट्रिक टन तुरीच उत्पादन होत असते.

अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका

यावर्षी राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक या अतिवृष्टीनं वाया गेली होती. वाया गेलेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वात मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. काही ठिकाणी तर पिकांबरोबर जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. अशा अतिवृष्टीच्या तडाख्यातूनही काही शेतकऱ्यांची पीक वाचली होती. ती पीक परतीच्या पावसानं वाया गेली. त्यामुळं खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आता शेतकऱ्यांच्या आशा या रब्बी हंगामावर होत्या. मात्र, रब्बी हंगामतही तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

कापूस आणि सोयाबीनच्या दरात घसरण 

अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेली पीक विक्रीसाठी बाजारात येत आहेत. मात्र, सध्या शेतीमालाला योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस आणि सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होत आहे. आधीच शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे. त्यातच शेतमालाला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. शेतीमालाल अधिकचा दर मिळण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Agriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीनसह कापूस, तूर, मिरची उत्पादक शेतकरी संकटात

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget