एक्स्प्लोर

Aurangabad Water Issue :औरंगाबादचा पाणी प्रश्न पेटला, भाजपच्या 'जल आक्रोश मोर्च्या'आधी राष्ट्रवादीचा 'घागर मोर्चा'

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज सकाळी भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत घोषणाबाजी केली.

Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. 23 तारखेला भाजपकडून भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढला जाणार असताना त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून भाजप आमदाराच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून घागर आंदोलन करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

शहरातील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याने सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे आज सकाळी राष्ट्रवादीकडून भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे, घागर घेऊन अनोखं आंदोलन केलं. यावेळी महिलांची मोठ्याप्रमाणत उपस्थिती पाहायला मिळाली. तर भाजपच्या नेत्यांमुळेच गेल्या 20 वर्षांपासून शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला.आतापर्यंत शहरातील पाणी प्रश्नावरून भाजप आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र आता राष्ट्रवादीने सुद्धा यात उडी घेतल्याने आगामी काळात शहरातील पाणी प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न..

शहरातील पाणी प्रश्नावरून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून सोमवारी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस महाविकास आघाडी सरकारवर पाणी प्रश्नावरून हल्ला चढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षाकडून प्रयत्न सुरु आहे. सुरवातीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणी पट्टी 50 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून पाणी प्रश्नावरून भाजप आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीतील पक्षांनी धसका घेतल्याचं बोललं जात आहे.  

निवडणुकीच्या तोंडावर राजकारण... 

आगामी काळात औरंगाबाद महानगरपालिका निवडणूका होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पाणी प्रश्न आघाडीवर असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेले अनेकवर्षे शिवसेनेसोबत महानगरपालिकेत भाजप सत्तेत सोबत असतानाही, पाणी प्रश्न दोन्ही पक्षाला सोडवता आला नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपडकून पाणी प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सर्वच पक्षाकडून राजकारण केल्या जाण्याची शक्यता आहे. 

 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
एका आंदोलनाने देशाचा हिरो झाला, मुलीकडेची मंडळी लग्नासाठी अभिजीत दिपकेच्या आई-वडिलांच्या पाठी लागले, फोनवर फोन
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
Embed widget