एक्स्प्लोर

Aurangabad: शिवसेना-भाजपची सरकार असतांना का नाही नामांतराचा निर्णय घेतला; जलील कडाडले

Aurangabad: खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.

Aurangabad News: औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावरून आज एमआयएमकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादीवर निशाणा साधला.भाजप-शिवसेनेची सत्ता असतांना जिल्ह्याचे नाव का बदलण्यात आले नाही. औरंगाबाद जिल्ह्याचा एक इतिहास आहे. परंतु हा जो निर्णय घेण्यात आला आहे, तो छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रेमापोटी घेण्यात आला नसल्याचे जलील म्हणाले.

यावेळी जलील म्हणाले की, लोकं म्हणतात किती लोकं येणार पण लक्षात ठेवा कुणी येऊ किंवा नाही पण जलील सर्वात आधी पुढे असणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून भाजप-शिवसेने याच मुद्यावरून आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या आहे. आज खुर्ची जात असतांना शिवसेनेने हा निर्णय घेतला असल्याची टीका जलील यांनी केली.

युती असतांना का निर्णय घेतला नाही.. 

2014 मध्ये शिवसेना-भाजपची सरकार असताना का निर्णय घेतला नाही. मात्र आज खुर्चीसाठी निर्णय घेतला जात आहे. त्यांना वाटत असेल की हा निर्णय आता सर्वांना मान्य करावे लागले तर आयकून घ्या, हा देश जर चालणार असेल तर ते बाबासाहेब आंबेकर यांच्या संविधानाने चालणार असल्याचे जलील म्हणाले.

पवारांवर टीका...

यावेळी बोलतांना जलील म्हणाले, जेव्हा औरंगाबादच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला त्यावेळी, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आल्याच शरद पवार म्हणाले होते. आम्ही सुद्धा त्यात होतो असेही पवार म्हणाले. मात्र त्यांनतर शरद पवार काल औरंगाबादमध्ये असतांना म्हणाले की, आम्हाला माहितच नाही काय ठराव घेतला. आम्हाला याबाबतीत काहीच माहित नसल्याचेही म्हणाले. त्यामुळे माझं म्हणणे आहे की, झूठ बोले कव्वा काटे' अशा शब्दात जलील यांनी पवारांवर टीका केली. 

महत्वाच्या बातम्या 

Aurangabad Renamed: नामांतरावरून जलील यांनी तरुणांची माथी भडकवू नयेत; संभाजी ब्रिगेड आक्रमक

Aurangabad Rename: MIM च्या नेत्यांनी कबुल करावं, औरंगजेब त्यांचा बाप होता: अंबादास दानवेंचा घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget