एक्स्प्लोर
Advertisement
सरकारच्या निर्णयाविरोधात बाजार समित्यांचा उद्या बंद
नवी मुंबईः राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू एपीएमसीच्या नियंत्रणाबाहेर केल्यानंतर राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी उद्या राज्यभरातील बाजार समित्या बंद राहणार आहेत.
यासंदर्भात वाशीमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगारांची जाहीर सभा होणार आहे. उपसमितीने काल घेतलेल्या निर्णयामध्ये माथाडी कामगारांना दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांना संपूर्णपणे नियमन मुक्ती मिळाली नाही.
संबंधित बातम्याः
शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणं शक्य, अध्यादेशाला मंजुरी
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion