एक्स्प्लोर

Travel : कामाचा ताण...सतत कॉल्स...कंटाळलात? स्वत:ला करा रिफ्रेश, Detoxification ब्रेक घेण्यासाठी 'ही' ठिकाणं उत्तम  

Travel : सततच्या धावपळीने कंटाळले असाल, तर काही दिवस विश्रांती घेऊन तुमचे शरीर आणि मन रिफ्रेश करण्याचा विचार करत असाल, तर प्रवासापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही.

Travel : आजकाल कामाचा ताण, बदलती जीवनशैली, व्यस्त कामामुळे अनेकांना मनमोकळं जगता येत नाही, कामाच्या तणावात अनेकांना आपल्या कुटुंबाला वेळही देता येत नाही, यामुळे आपण स्वत:ला कुठेतरी हरवून बसल्याची जाणीव होऊ लागते. जर तुम्ही ऑफिस आणि घर, घर ते ऑफिसच्या धावपळीने कंटाळले असाल, तर काही दिवस विश्रांती घेऊन तुमचे शरीर आणि मन रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर प्रवासापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही. या विश्रांतीसाठी, अशा ठिकाणी जाण्याची प्लॅन करा, जे केवळ शांत आणि सुंदर नाही तर तुम्ही तेथे जाऊन डिजिटल डिटॉक्सिफिकेशन देखील करू शकता, जे आजच्या काळात खूप महत्वाचे झाले आहे.


डिजिटल डिटॉक्सिफिकेशनसाठी भारतातील उत्तम ठिकाणं

ऑफिसमध्ये काम करण्याची आणि नंतर फोनवर व्यस्त राहण्याची सवय माणसाला आळशी बनवते. त्याचे व्यसन शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप वाईट आहे. यातून ब्रेक घेण्याचा विचार करत असाल तर बाहेर फिरायला जा. चालणं ही एक चांगली थेरपी आहे. डिजिटल डिटॉक्सिफिकेशनचा हा एक उत्तम मार्ग आहे. आजकाल फोनपासून दूर राहणे कठीण झाले आहे, ज्यामुळे फोनचे व्यसनच लागत चालले आहे. बदलती जीवनशैली आणि त्यामुळे होणारे आजार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन सण जवळ आले आहेत, या दरम्यान एक लांब वीकेंड बनतो, त्यामुळे व्यस्त कामातून स्वत:ला ब्रेक घेण्यासाठी तसेच डिजिटल डिटॉक्ससाठी यापेक्षा चांगली संधी कोणती असू शकते. भारतातील या सुंदर ठिकाणांना एकदा भेट द्या...

 

स्पिती व्हॅली (हिमाचल प्रदेश) - इथले दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल

हिमाचल प्रदेशातील स्पिती व्हॅलीचे दृश्य तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. हिमाचलच्या इतर ठिकाणांप्रमाणे येथे गर्दी दिसत नाही. हे ठिकाण नीट पाहण्यासाठी किमान 5 ते 6 दिवस लागतात. स्वच्छ निळे आकाश, पांढरेशुभ्र स्वच्छ पाणी, शुद्ध हवा, शांत वातावरण, सुंदर मठ तुमची सहल अविस्मरणीय बनवेल. येथे आल्यानंतर तुमचे मन नक्कीच रिफ्रेश होईल.


Travel : कामाचा ताण...सतत कॉल्स...कंटाळलात? स्वत:ला करा रिफ्रेश, Detoxification ब्रेक घेण्यासाठी 'ही' ठिकाणं उत्तम  

 

अंदमान - गर्दी नसलेले नितळ समुद्रकिनारे

अंदमानचे समुद्र किनारे अतिशय स्वच्छ आहेत आणि गोव्यासारखी गर्दी नाही. काही दिवस शांततेत घालवण्यासाठीही हे ठिकाण उत्तम आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या अंदमानला भेट देण्याचा निर्णय हा जीवनातील सर्वोत्तम निर्णय ठरेल.


Travel : कामाचा ताण...सतत कॉल्स...कंटाळलात? स्वत:ला करा रिफ्रेश, Detoxification ब्रेक घेण्यासाठी 'ही' ठिकाणं उत्तम  

 

गोकर्ण (कर्नाटक) - एक वेगळीच शांतता मिळते

कर्नाटकात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही खूप निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता, परंतु जर तुम्ही तुमचे मन आराम आणि रिफ्रेश होण्याचा विचार करत असाल तर गोकर्णला जाण्याचा प्लॅन करा. गोकर्ण समुद्रकिनारी बसून एक वेगळीच शांतता मिळते. येथे आजूबाजूला अनेक ठिकाणे आहेत, जी तुम्ही दोन ते चार दिवसांच्या सुट्टीत फिरू शकता.


Travel : कामाचा ताण...सतत कॉल्स...कंटाळलात? स्वत:ला करा रिफ्रेश, Detoxification ब्रेक घेण्यासाठी 'ही' ठिकाणं उत्तम  

 

हेही वाचा>>>

Monsoon Travel : पावसाळ्यात लोणावळा..खंडाळा तर नेहमीचच...पण गडचिरोलीतील 'ही' अद्भुत ठिकाणं फिरण्याची एक वेगळीच मजा 

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
Embed widget