एक्स्प्लोर

Travel : भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे, वर्षभर असते पर्यटकांची वर्दळ!

Tourist Place : भारतातील पर्यटन स्थळांमध्ये ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि लेण्यांचा समावेश आहे. आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही रंजक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथली वारसा आणि संस्कृती पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करते.

Tourist Place In India : भारतात फिरण्यासाठी अनेक अद्भुत ठिकाणे असली, तरी अशी काही खास ठिकाणे आहेत, जिथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यातील अनेकांची नावे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही समाविष्ट आहेत. यामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि लेण्यांचा समावेश आहे. आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही रंजक ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथली वारसा आणि संस्कृती पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करते.

ताजमहाल

आग्रा येथे असलेला ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. हा इस्लामिक डिझाइनचा एक सुंदर नमुना आहे, ज्यामध्ये कमान, मिनार आणि घुमट यासह अनेक गोष्टींचा समावेश आहे. यमुना नदीच्या काठी बांधलेला ताजमहाल पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनलेला आहे.

लाल किल्ला

शहाजाने 1648 मध्ये लाल किल्ला बांधला. लाल किल्ला बांधण्यासाठी लाल वाळूचा दगड वापरण्यात आला आहे. ही ऐतिहासिक वास्तू सुमारे दोन किलोमीटरच्या परिघात पसरलेली आहे. या वास्तूळा दोन मुख्य दरवाजे आहेत, ज्यांची नावे 'लाहोर गेट' आणि 'दिल्ली गेट' अशी आहेत.

आमेर किल्ला, जयपूर

आमेर किल्ला 1592मध्ये बांधला गेला. किल्ल्यावरील जलेब चॉक, शिला देवी मंदिर या गोष्टी विशेष पाहण्यासारख्या आहेत. यासोबतच त्यात एक मोठा हॉल देखील आहे, ज्याला दिवाण-ए-आम म्हणतात.

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई

मायानगरी मुंबईत बांधलेला 26 मीटर उंचीचा ‘गेटवे ऑफ इंडिया’ अरबी समुद्राच्या सौंदर्याला आणखी खुलवतो. मुंबईच्या खास पर्यटन स्थळांमध्ये त्याची गणना होते. इंडो-सारासेनिक डिझाइनसाठी प्रसिद्ध असलेळा गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी पिवळा बेसाल्ट आणि काँक्रीट वापरण्यात आले आहे.

एलोरा लेणी, औरंगाबाद  

युनेस्को जागतिक वारसा स्थळांत सामील या लेणी पाचव्या आणि सहाव्या शतकात बौद्ध, जैन आणि हिंदू ऋषींनी बांधल्या होत्या. त्यात कोरीव मठ, पूजा घरे आणि मंदिरे आहेत, ज्यापैकी 12 बौद्ध धर्माचे, 17 हिंदू आणि 5 जैन धर्माचे आहेत.

म्हैसूर पॅलेस, कर्नाटक  

1897 मध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर म्हैसूर पॅलेसचा तीन मजली पॅलेस पूर्णपणे पुन्हा बांधण्यात आला. राजवाड्याच्या आत चौकोनी मिनार आणि घुमट आहेत.

मेहरानगड किल्ला, जोधपूर  

15व्या शतकात बांधलेला मेहरानगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठा तटबंदी असणारा किल्ला आहे. जोधपूरच्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करून हा किल्ला तयार करण्यात आला होता. किल्ल्यावर एक संग्रहालय देखील आहे, ज्यात राजे-महाराजांशी संबंधित कलाकृतींचा संग्रह आहे.

कुतुबमिनार, नवी दिल्ली  

राजधानी दिल्लीत बांधण्यात आलेल्या कुतुबमिनारचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळातही समावेश आहे. हा 73 मीटर उंच टॉवर कुतुबुद्दीन-ऐबकने 1193 मध्ये दिल्लीच्या शेवटच्या हिंदू राज्याच्या पराभवानंतर बांधला होता. कुतुबमिनारमध्ये पाच वेगवेगळे मजले आहेत.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget