एक्स्प्लोर

Skin Care Tips : वयाच्या 20, 30, 40 आणि 50 व्या वर्षी त्वचेची 'अशी' घ्या काळजी; 'या' घटकांचा आजच समावेश करा

Skin Care Tips : वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या तर सौंदर्य निस्तेज दिसू लागते. मात्र, वयाच्या 20 ते 50 वर्षापर्यंत त्वचेची योग्य काळजी घेतल्यास नैसर्गिक ग्लो राखता येतो.

Skin Care Tips : जसजसं वय वाढत जातं तसतसा आपल्या चेहऱ्यात बदल होत जातो. आपल्या चेहऱ्याची त्वचा (Skin Care Tips) सैल पडत जाते. त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. त्वचेत हे बदल नैसर्गिकरित्या होत जातात. मात्र, त्वचेवर दिसणारे काही बदल हे तुमच्या चुकांमुळे देखील होऊ शकतात. वयाच्या तिशीनंतर कोलेजनच्या प्रोडक्शनमध्ये कमतरता दिसून येते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की वयाच्या 20, 30, 40 आणि पन्नाशीनंतर तुमचं स्किन केअर रूटीन कसं असलं पाहिजे. वयानुसार तुम्ही वापरत असलेल्या प्रोडक्टमध्ये कसा बदल केला पाहिजे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या. 

वयाच्या विशीत तुम्ही जी त्वचेची काळजी घेता ती त्याचा परिणाम तुम्हाला अनेक काळासाठी जाणवतो. वयाच्या विविध टप्प्यानुसार चेहऱ्याची कशी काळजी घ्यावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 

वयाच्या विशीत अशी घ्या त्वचेची काळजी 

या वयात तुमची त्वचा नैसर्गिक ग्लो करते. कारण या दरम्यान कोलेजनचं प्रोडक्शन फार चांगलं असतं. या दरम्यान तुमच्या त्वचेवर सनस्क्रिनचा नक्की वापर करावा. याचं कारण म्हणजे, वाढतं प्रदूषण, खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळा, बिघडलेली लाईफस्टाईल यामुळे तुमची त्वचा काळी पडू लागते. यासाठी चेहऱ्यावर सनस्किन लावणं गरजेचं आहे. 

वयाच्या तिशीत अशी घ्या काळजी 

या वयात असताना कोलेजनचं प्रोडक्शन कमी होऊ लागतं. यामुळे व्हिटॅमिन ए सारखे तत्त्व असतात. यामुळे रेटिनॉलमधून त्वचेच्या कोलेजनचं प्रोडक्शन बूस्ट होतं. तुम्ही व्हिटॅमिन सी ला सुद्धा तुमच्या दिनश्चर्येचा भाग बनवू शकता. 

वयाच्या चाळीशीत अशी घ्या त्वचेची काळजी 

या वयात आल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचा सैल पडत जाते. त्यामुळे चेहऱ्यावर तुमचं वयदेखील दिसू लागतं. अशा वेळी तुम्ही चेहऱ्यावर दिसणारं वृद्धत्व टाळू नाही शकत मात्र, काही उपाय करून तुम्ही त्वचेवर ग्लो आणू शकता. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या रूटीनमध्ये नियासिनमाईडला तुमच्या रूटीनचा भाग बनवू शकता. यामध्ये व्हिटॅमिन बी3 असते. हे तुमच्या मेंदू आणि किडनीला हेल्दी ठेवण्याचं काम करतात. 

पन्नाशीत त्वचेची काळजी कशी घ्याल? 

वयाच्या या टप्प्यावर त्वचा निर्जीव आणि सैल दिसू लागते. या काळात त्वचेमध्ये हायड्रेशन म्हणजेच आर्द्रतेची कमतरता असते. अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही ग्रीन टी सारखे पदार्थ तुमच्या लाईफस्टाईलचा एक भाग बनवू शकता. हे फ्री रॅडिकल नुकसान होण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

तुमच्या त्वचेची निगा राखा

प्रत्येक वयात त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी, क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझिंगचा वापर करा. तसेच स्क्रबिंग आणि फेस पॅक किंवा मास्कचा वापर करा. तसेच, त्वचेच्या काळजी घेताना शक्य तितक्या नैसर्गिक घटकांचा वापर करा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Pregnancy Tips : गर्भधारणेदरम्यान तणावामुळे मुलामध्ये ADHD चा वाढता धोका; गर्भवती महिला 'या' मार्गांनी तणाव कमी करू शकतात

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
Embed widget