एक्स्प्लोर

Surya Grahan 2023: वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण या महिन्यात होणार, भारतावर काय परिणाम होईल? जाणून घ्या 

Surya Grahan 2023: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल रोजी झाले, जे संपूर्ण सूर्यग्रहण होते.आता वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबरला होणार आहे.

Surya Grahan 2023 : विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ती अशुभ घटना मानली जाते. धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी सूर्याचा प्रभाव पडतो, ज्यामुळे प्रत्येक मनुष्य आणि प्राणी प्रभावित होतात. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी झाले. आता लवकरच वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे.

 

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण यावेळी होणार

2023 वर्षातील शेवटचे ग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन अमावस्येला होणार आहे. हे ग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि आर्क्टिक सारख्या देशांमध्ये दिसणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.

 

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी

ग्रहणाशी अनेक प्रकारच्या धार्मिक श्रद्धा निगडीत आहेत. सूर्यग्रहणात सुतक कालावधी हा ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो. ग्रहणापूर्वीचा सुतक काळ अशुभ मानला जातो. धार्मिक मान्यतांनुसार, सुतकादरम्यान पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते आणि त्याचे हानिकारक दुष्परिणाम टाळण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते. सुतक काळात पूजा करणे निषिद्ध मानले जाते. तर, ग्रहण दिसत असताना सुतक कालावधी सुरू होतो.

 

भारतात दिसणार का ग्रहण?

वर्षातील शेवटचे ग्रहण भारतात दिसणार नाही. या कारणास्तव त्याचा सुतक कालावधी भारतात वैध राहणार नाही. हा सुतक काळ मानला जात नसल्यामुळे येथे उपासनेसारखे उपक्रम करता येतात.

 

ग्रहण काळात या गोष्टी करू नयेत

असे मानले जाते की, ग्रहणाच्या वेळी आपल्याभोवती नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. यामुळेच या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. सूर्यग्रहण काळात काहीही खाऊ किंवा पिऊ नये. या काळात काहीही शिजवण्यासही मनाई आहे. असे मानले जाते की, यावेळी बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा खाण्याच्या सवयींवर देखील परिणाम करते.

 

सूर्यग्रहण म्हणजे काय?
विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पृथ्वीचा काही भाग दिवसाच्या प्रकाशात काही काळ गडद दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते.

 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Shani Dev : हनुमानजींची पूजा करणाऱ्यांना शनिदेव का त्रास देत नाहीत? पौराणिक कथा जाणून घ्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
Embed widget