एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2023 : महाभारत लिहिताना जेव्हा गणेशाचे तापमान वाढले, वेद व्यासांचे उपाय, आणि 'ही' परंपरा सुरू झाली, पौराणिक कथा पाहा

Ganesh Chaturthi 2023 : पौराणिक कथेनुसार, वेद व्यास यांनी काही उपाय केले. तेव्हापासून ती परंपरा म्हणून प्रचलित झाली. जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2023 : अवघ्या देशभरात श्रीगणेशाचे (Lord Ganesh) आगमन झाले आहे, भाविक 10 दिवस गणपतीची मनोभावे पूजा करत आहेत, बुधवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पौराणिक मान्यतेनुसार तसेच अनेक दंतकथांमध्ये गणेश विसर्जनाचा संबंध भगवान गणेशाने महाभारत लिहिल्याच्या घटनेशी जोडला आहे. जाणून घ्या रंजक पौराणिक कथा...

 

 

...म्हणून गणेशाने आपला एक दात तोडला

प्रचलित समजुतीनुसार, जेव्हा महर्षी वेद व्यास महाभारत लिहिण्यासाठी प्रतिभावान लेखक शोधत होते, तेव्हा गणेशजींनी त्यास होकार दिला. पण त्यांनी एक अटही घातली की जोपर्यंत महर्षी न थांबता बोलतात तोपर्यंत ते सतत लिहीत राहतील. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून वेदव्यासांनी महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली. गणेशजी सलग 10 दिवस कथा लिहीत राहिले. महर्षि वेदव्यास गणेशांना महाभारताची कथा सांगत होते. लिहिताना अचानक गणेशजीं लेखणी फुटली. त्यांना वाटले की नवीन लेखणी शोधायला वेळ लागेल आणि कथा लिहिण्याचा क्रम खंडित होईल, म्हणून त्यांनी आपला एक दात तोडला आणि तो लेखणी म्हणून वापरला.


 
 

महाभारत लिहिताना गणेशजींच्या तापमानात वाढ
महर्षी वेदव्यास महाभारताची कथा सांगत राहिले आणि गणेशजी ते लिहित राहिले. कथा पूर्ण झाल्यावर महर्षी वेदव्यास यांनी डोळे उघडले. जास्त मेहनत केल्यामुळे गणेशजींच्या शरीराचे तापमान वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण काही उपयोग झाला नाही. तेव्हा वेद व्यास यांनी काही उपाय केले. तेव्हापासून ती परंपरा म्हणून प्रचलित झाली. जाणून घ्या
 
 

...आणि गणेशाच्या शरीराचे तापमान कमी झाले
भगवान गणेशाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी महर्षी वेदव्यास यांनी त्यांना तलावात स्नान घातले. अनंत चतुर्दशीचा दिवस होता. या दिवशी श्रीगणेशाची उष्णता कमी करण्यासाठी तलावात स्नान घातले. यानिमित्ताने गणेशमूर्तीचे विसर्जन सुरू झाले, अशी लोकांची धारणा आहे.


 

लोकमान्य टिळकांनी 126 वर्षांपूर्वी भारतात परंपरा सुरू केली
ब्रिटीश काळात सांस्कृतिक किंवा धार्मिक सण एकत्रितपणे साजरे करण्यावर बंदी होती. अशा परिस्थितीत 1893 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पुण्यात प्रथमच टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. त्यांच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्य चळवळीत लोकांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. टिळकांनी गणेशोत्सवासाठी जो पुढाकार घेतला, त्यामुळे गजाननाला राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनवले. अस्पृश्यता दूर करून समाज संघटित करण्याचे कार्य यानिमित्त करण्यात आले.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2023: 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन का करतात? पौराणिक कथा जाणून घ्या 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget