एक्स्प्लोर

Coconut Water Benefits: नारळ पाणी पिण्याचे फायदे काय? नारळ पाणी कधी प्यायचं?

Coconut Water Benefits: नारळ पाण्यात काही महत्वाचे घटक असतात जे शरीरासाठी आवश्यक असतात . उन्हाळ्यात नारळ पाणी  पिण्याचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात.

Coconut Water Benefits: उन्हाळा सुरु झाला की आपल्यातले बरेचजण नारळ पाण्याच सेवन करतात. नारळ पाणी हे उत्तम पेय आहे. नारळपाणी रोज प्यायल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती अधिक बळकट होते आणि तुमची त्वचादेखील तुकतुकीत राहते.   नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, अँटिऑक्सिडंट्स, (antioxidants)अमीनो अॅसिड  (Amino acid) आणि साइटोकिनिन्स यांसारख्या विविध खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात.  नारळ पाण्यात काही महत्वाचे घटक असतात जे शरीरासाठी महत्वाचे असतात. आज आपण नारळ पाणी (Coconut Water) पिण्याचे फायदे काय  आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. 

नारळ पाणी पिण्याचे फायदे (Coconut Water Benefits)

1.  नारळ पाणी  (Coconut Water)  प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही 

2. नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी ( weight Lose)   करण्यास मदत करते. कारण वजन कमी करण्यासाठी सोडा आणि ज्यूस यांसारख्या इतर पेयांपेक्षा नारळ पाण्यात कमी कॅलरीज असतात. एक कप नारळ पाण्यात फक्त 48  कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी नारळपाणी उत्तम पर्याय आहे. 

3. नारळ पाण्यामुळे तुमचा मधुमेहदेखील आटोक्यात  राहण्यास मदत होते.  नारळातील पाणी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास नारळपाणी फायदेशीर आहे 

4 .तुम्हाला हृदयरोग (Heart attack) टाळायचा असेल तर तुम्ही नारळपाणी प्या.. कारण रक्तातील कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि  हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास नारळपाणी मदत करते. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे.  

5 . जर तुम्हाला पचनक्रिया (digestion) सुरळीत करायची असेल तर तुम्ही नारळ पाण्याचं सेवन करा,कारण पाण्यात  भरपूर प्रमाणात मॅंगनीज असते जे तुमच्या आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात 

6. जेव्हा तुम्हाला थकवा  किंवा तणाव जाणवत असेल तेव्हा तुम्ही नारळ पाण्याचं सेवन करा. एक कप नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला रिलॅक्स आणि फ्रेश वाटेल.

7. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमची त्वचा (Skin)  तुकतुकीत राहते, चेहऱ्यावरील मुरुम , फोड कमी होण्यास मदत होते.  

  रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. आपले शरीर हायड्रेटेड (Hydrated) राहते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget