एक्स्प्लोर

Health Tips : तुम्हीही सकाळचा नाश्ता वगळता? वेळीच सावध व्हा; आधी तोटे जाणून घ्या

Health Tips : सकाळी कामाला उशीर होऊ नये म्हणून लोक अनेकदा नाश्ता वगळतात.

Health Tips : सकाळी कामाला उशीर होऊ नये म्हणून लोक अनेकदा नाश्ता वगळतात. बऱ्याच वेळा, जास्त वेळ झोपण्यासाठी आपण सकाळच्या नाश्ता स्किप करतो. अनेकदा लोकांचा असा विश्वास आहे की, सकाळचा नाश्ता वगळण्याने कोणतेही विशेष नुकसान होत नाही आणि जरी असे झाले तरी दुपारच्या जेवणात थोडे अधिक खाल्ल्याने आपण ही कमतरता दूर करू शकतो. पण हे असे होत नाही. सकाळचा नाश्ता वगळल्याने तुमच्या आरोग्यावर इतका गंभीर परिणाम होतो की, तुम्ही कल्पनाही केली नसेल.  न्याहारी न करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक आहे. न्याहारी वगळल्यामुळे तुमच्या आरोग्याला कोणकोणत्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते ते जाणून घेऊयात.

वजन वाढणे

सकाळची न्याहारी हे तुमच्या दिवसाचे पहिले जेवण आहे. यामुळे, तुमचे शरीर रात्रभरानंतर अन्न खातो, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण, जेव्हा तुम्ही न्याहारी करत नाही, तेव्हा तुम्हाला उर्जेसाठी दिवसभरात जास्त फॅटयुक्त आणि साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्यामुळे न्याहारी वगळल्याने वजन कमी होण्याऐवजी अस्वस्थ वजन वाढण्याचा धोका वाढतो.

ऊर्जेचा अभाव

रात्रभर उपवास केल्यामुळे तुमच्या शरीरातील उर्जेची पातळी कमी होऊ लागते, ज्याची भरपाई सकाळच्या नाश्त्याच्या मदतीने केली जाते. नाश्ता न केल्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि अशक्त वाटू शकते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवू शकतो. या व्यतिरिक्त, दैनंदिन उत्पादकतेवर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नाश्ता वगळल्याने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवरही परिणाम होऊ शकतो.

चिडचिड

न्याहारी केल्याने तुमच्या शरीराला ग्लुकोज मिळते, जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी राखते. पण, नाश्ता न केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढू शकतात. स्ट्रेस हार्मोन्सच्या उच्च पातळीमुळे तुमचा मूड बिघडू शकतो आणि तुम्हाला चिडचिड होऊ शकते. यामुळे तुम्हाला रागही येऊ शकतो, जो आरोग्यासाठी हानिकारक आहे.

पौष्टिक कमतरता

न्याहारी आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व प्रदान करते. न्याहारी न केल्यामुळे तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असू शकते, ज्यामुळे पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे उद्भवणारे रोग, होण्याचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची शक्यता देखील वाढते.

हृदयरोगाचा धोका

आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी न्याहारी खूप महत्त्वाची आहे. सकाळी नाश्ता न केल्याने लठ्ठपणा, रक्तदाब वाढणे आणि मधुमेहाचा धोका वाढतो. हे सर्व हृदयरोगाच्या जोखीम घटकांमध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे नाश्ता न केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. तसेच, नाश्ता उशिरा करणे देखील तुमच्या हृदयासाठी घातक ठरू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget