एक्स्प्लोर

Hair Care Tips : शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर लावणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या यामागील सत्य

Hair Care Tips : बहुतेक शॅम्पू बनवण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात ज्यामुळे तुमचे केस लवकर कोरडे होतात.

Hair Care Tips : आपले केस धुताना अनेकजण शॅम्पूबरोबर कंडिशनरचा देखील वापर करतात. याचं कारण म्हणजे केसांना कंडिशनर लावल्याने केस निरोगी (Hair Care Tips) आणि चमकदार ठेवण्यास मदत होते. तर, काही लोक शॅम्पूनंतर कंडिशनर लावत नाहीत, त्यांच्या केसांचा ओलावा लवकर कमी होतो. त्यामुळे त्यांचे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. पण, आजकाल, रिव्हर्स शॅम्पू देखील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे या संदर्भात तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. 

रिव्हर्स शॅम्पू करण्याची पद्धत काय आहे?

रिव्हर्स शॅम्पू ही केस धुण्याची एक पद्धत आहे ज्यामध्ये लोक सर्वात आधी केसांना कंडिशनर लावतात, नंतर केस धुतात आणि त्यानंतर केसांना शॅम्पू लावतात. साधारणपणे, जेव्हा आपण केस धुवचो तेव्हा सर्वात आधी केसांना शॅम्पू लावतो आणि त्यानंतर केस कंडिशनरने साधारण 5 मिनिटांनी धुवतो. पण, रिव्हर्स शॅम्पू पद्धतीत ही प्रक्रिया उलट होते. यामध्ये लोक सर्वात आधी केसांना कंडिशनर लावतात आणि काही वेळ तसाच ठेवतात. नंतर साध्या पाण्याने केस धुऊन शॅम्पू करतात. यामुळे केस सॉफ्ट होतात असं अनेकांचं म्हणणं आहे. जर तुमचेही केस खूप कोरडे असतील तर एकदा ही पद्धत वापरून पाहा.

कंडिशनर लावल्याने काय फायदा होतो?

1. ओलावा राखण्यास मदत होते

बहुतेक शॅम्पू तयार करण्यासाठी अनेक कॅमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. ज्यामुळे तुमचे केस लवकर कोरडे होतात. जेव्हा तुम्ही शॅम्पूनंतर कंडिशनर लावता तेव्हा ते तुमच्या केसांमधील ओलावा लॉक करतात आणि केस चमकदार बनवतात. 

2. केसांतील गुंता सोडवण्यास मदत होते

काही लोकांच्या केसांत शॅम्पू करताना गुंता तयार होतो. अशा वेळी केसांना कंडिशनर लावल्याने केसांतील गुंता दूर करण्यास मदत होते. कंडिशनर लावल्यानंतर तुम्ही तुमच्या बोटांनी केसांतूल गुंता सोडवू शकता. तसेच, ओल्या केसांना कंघी करण्याची चूक करू नका.

3. केसांची चमक कायम ठेवा

शॅम्पू केल्यानंतर नेहमी कंडिशनर लावल्याने केस दीर्घकाळ निरोगी राहतात. कंडिशनर, एक प्रकारे, आपल्या केसांना प्रथिने पुरवण्याचे काम करतात. ज्यामुळे आपल्या केसांची चमक कायम राहते. याशिवाय शॅम्पू करताना काही चुकांमुळे केस खराब होतात, कंडिशनर लावून तुम्ही केसांना या नुकसानीपासून वाचवू शकता.

4. टाळूसाठी फायदेशीर

केवळ शॅम्पू लावून तुम्हाला कधीही फायदा होणार नाही. यासाठी तुम्ही शॅम्पूनंतर कंडिशनर लावा. खरंतर, शॅम्पूमध्ये असलेल्या रसायनांमुळे, टाळूमध्ये खाज सुटणे, जळजळ आणि कोंडा होण्याची समस्या असू शकते, तुम्ही कंडिशनर लावून ही समस्या टाळू शकता.

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Coconut Water : उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी नारळ पाण्याचं सेवन करावं की करू नये? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget