एक्स्प्लोर

Health Tips : फणस खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, अन्यथा उद्भवतील समस्या!

Health Tips : काही वेळा काही लोक फणस खाल्ल्यानंतर अशा गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते.

Health Tips : उन्हाळा सुरु झाला की, बाजारात फणसाची आवक सुरु होते. भाजीचा फणस, रसाळ गोड फणस असे वेगवेगळे फणसाचे प्रकार पाहायला मिळतात. या दिवसांत प्रत्येक घरात फणसाची भाजी बऱ्याचदा बनवली जाते. फणसाचीची भाजी चवदार आणि आरोग्यदायी असते. ही भाजी बनवण्याचे अनेक मार्ग आहेत. व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक फणसात आढळतात. परंतु, काही वेळा काही लोक फणस खाल्ल्यानंतर अशा गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. चला तर जाणून घेऊया, फणस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत...

पपई : फणसाची भाजी किंवा फणस खाल्ल्यानंतर पपई खाऊ नये. असे केल्यास त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. तसेच तुम्हाला लूज मोशनची समस्या देखील उद्भवू शकते.

दूध : अनेकजण फणसाच्या भाजीनंतर दूध पितात. परंतु, तुम्ही असे कधी चुकुनही करू नये. त्यामुळे पोटात सूज येण्यासोबतच त्वचेवर पुरळ उठू शकते. यामुळे अनेकांना पांढरे त्वचेवर डाग पडण्याची समस्या देखील सुरू होते. अशा लोकांनी यापासून दूर राहावे.

भेंडी : फणस खाल्ल्यानंतर भेंडी देखील खाऊ नयेत. जर, तुम्ही फणसानंतर भेंडी खाल्ली, तर तुम्हाला पाय दुखण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय अॅसिडिटीच्या समस्येलाही सामोरे जावे लागेल.

पान : बहुतेक लोकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही फणसाची भाजी खाल्ली असेल, तर त्या नंतर कधीही पान खाऊ नका. याने देखील अनेक समस्या उद्भवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Child Health: पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
पालकांनो लक्ष द्या! भारतात लहान वयातच मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढलं! येत्या काही वर्षांत आणखी वाढ? डॉक्टरांचा इशारा...
Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...
शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात...
Vat Purnima 2026 : वटपौर्णिमा का साजरी करतात? ज्योतिषशास्त्रानुसार वाचा वटपौर्णिमेचे महत्त्व आणि उपाय
वटपौर्णिमा का साजरी करतात? ज्योतिषशास्त्रानुसार वाचा वटपौर्णिमेचे महत्त्व आणि उपाय
Gadchiroli News: तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
तापाच्या रुग्णाला आरोग्य यंत्रणेकडे पाठवणाऱ्या पुजाऱ्याला मिळणार 200 रुपये भत्ता; 'या' जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget