एक्स्प्लोर

SSC CGL Final Result 2022: स्टाफ सिलेक्श कमिशनचे प्राधान्य फॉर्म, अंतिम रिक्त जागा जाहीर..लवकरच निकाल देखील जाहीर होणार..

SSC CGL Final Result 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून अंतिम रिक्त पदे ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहेत. तसेच अंतिम निकाल देखील लवकरच जाहीर करण्यात येईल.

SSC CGL Final Result 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेचा पहिला टप्पा पार पडला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील निकालाची तयारी सध्या सुरु आहे.  सिलेक्शन कमिशनकडून परीक्षेद्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राधान्य क्रमाचा फॉर्म देखील याच अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे. 

कुठे आणि कसे पाहू शकता?

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ssc.nic.in या अधिकृत बेवसाईटवर तुम्ही हा निकाल पाहू शकतात. इच्छूक उमेदवारांनी 27 एप्रिल ते 1 मे दरम्यान हे फॉर्म भरावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे आरक्षित आणि अनारक्षित उमेदवारांसाठी एकूण 36,012 जागा भरल्या जातील. 

लवकरच निकाल जाहीर होणार...

आयोगाने 1 ते 12 डिसेंबर दरम्यान स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेतल्या होत्या आणि त्याचा निकाल 2 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील परिक्षा 2 ते 7 मार्चदरम्यान ऑनलाईन घेतल्या होत्या आणि त्याचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. 

आपल्या देशात स्पर्धात्मक परीक्षा (compititive exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. आपल्या देशात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्पर्धा परीक्षांचीही संख्या सर्वात जास्त आहे. या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टाफ सिलेक्शन कमिशनबद्दल (SSC) माहितीच असेल.  तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केला असेल आणि तुमचे 10 आणि 12 वीचे शिक्षण झाले असेल तर तुम्हा स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊन वरिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करु शकता. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे काय?

भारताने सरकारने 1975 साली स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्थापना केली. सध्या एससीचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परिक्षा घेऊन कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. जे विद्यार्थी ही परिक्षा उत्तीर्ण होतात त्यांची विवध विभांगांमध्ये निवड केली जाते. ही निवड स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे करण्यात येते. एससी या परीक्षेची व्याप्ती मोठी असून बऱ्याच पदांची भरती याद्वारे केली जाते. एससीच्या परीक्षांकरिता अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेचीसुद्धा आवश्यकता असते. या आयोगामुळे अनेक विद्यार्थ्यांना करिअरसाठी नव्या संधींची दारं खुली झाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाई काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Embed widget