एक्स्प्लोर

The Kerala Story: निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!

The Kerala Story : निर्माते विपुल अमृतलाल शाह हे त्यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाबद्दल खुलेपणाने बोलले. चित्रपटात सांगितलेली कथा खोटी नसून सत्य असल्याचा विपुल अमृतलाल यांचा दावा आहे.

The Kerala Story : निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात 32,000 पीडित मुलींची वेदनादायक कहाणी मांडण्यात आली आहे, ज्यांना प्रथम लव्ह जिहादद्वारे इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि नंतर ISIS मध्येही सामील होण्यास भाग पाडले गेले. या चित्रपटालाही एक वर्ग विरोध करतोय. काही लोक म्हणतात की हा चित्रपट फक्त एक अजेंडा आहे. त्याच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, केरळमध्ये असे कधीच घडले नाही. यावर आता विपुल शहा उघडपणे व्यक्त झाले आहेत.

केरळ स्टोरी खरंच एक अजेंडा आहे?

एबीपी लाईव्हच्या मुलाखतीदरम्यान, विपुल शाह यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नाची उत्तर धक्कादायक माहिती देऊन जातात. हा चित्रपट अजेंडा अंतर्गत बनवला गेला आहे अशा मताचा एक वर्ग आहे. या वादावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? याला उत्तर देताना चित्रपट निर्मात्याने सांगितले की, 'हा चित्रपट तीन मुलींच्या सत्यकथेवर आधारित आहे. जर ही तीन मुलींची कथा असेल तर तो फेक अजेंडा कसा असू शकतो. याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. असं चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितलं.

शेकडो मुली याच्या बळी ठरल्या आहेत

विपुल शाह पुढे म्हणाले, 'मी याला वाद मानत नाही. ही गोष्ट कशी दाबायची हा त्यांचा अजेंडा आहे असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या षडयंत्राकडे आणि वादाकडे दर्शकांनी लक्षच देऊ नये असं मला वाटतं. आम्ही या चित्रपटासाठी संशोधन करत असताना आम्हाला शेकडो मुली भेटल्या ज्या हेराफेरीच्या धर्मांतराला बळी पडल्या आहेत, मग हा बनावट चित्रपट कसा? प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो पण आम्ही सत्याच्या पाठीशी उभे आहोत.

...यातूनच चित्रपट बनवण्याची कल्पना सूचली

विपुल शहा यांना हा चित्रपट बनवण्याची कल्पना कुठून आली असं विचारलं असता त्यांनी उत्तर सांगितले, 'माझ्याकडे एक दिग्दर्शक आहे, त्याने तीन वर्षांपूर्वी माझ्यासाठी स्क्रिप्ट आणली होती. मग पटकथा पूर्ण झाली नाही, फक्त कथा. यावर खूप संशोधन करून त्यावर डॉक्युमेंटरी फिल्म बनवल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही संशोधन सुरू केलं. वर्षभर संशोधन करत राहिलो जेणेकरून आमच्या लिखाणात खोटेपणा नसेल.  मुद्दा आपल्या देशाच्या मुलींचा आहे, त्यामुळे आम्हाला असे काही करायचे नव्हते की लोक म्हणतील की असे यापूर्वी कधीच घडले नाही.

चित्रपटातील प्रत्येक दृश्य सत्य आहे

निर्माता पुढे म्हणाला, 'या चित्रपटातील प्रत्येक सीन, प्रत्येक ओळ खरी आहे. आमची स्क्रिप्ट तयार झाल्यावर आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट बनवण्यासाठी तीन वर्षे लागली. विपुल शाहचा हा चित्रपट 5 मे 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget