एक्स्प्लोर

Tharala Tar Mag : सायली-अर्जुनच्या 'ठरलं तर मग'चे 400 भाग पूर्ण; कथानक पुढे सरकत नसल्याने कंटाळले प्रेक्षक

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' या मालिकेने नुकताच 400 भागांचा टप्पा पार केला आहे. एकीकडे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असली तरी आता मात्र प्रेक्षकांना या मालिकेत ट्विस्ट आलेला हवा आहे.

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नुकताच या मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केला आहे. मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केल्याने एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव होतोय तर दुसरीकडे काही मालिकाप्रेमी मात्र मालिकेच्या कथानकावर नाराजी व्यक्त करत आहेत. आता मालिकेत प्रेक्षकांना नवा ट्विस्ट आलेला हवा आहे.

अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्या 'ठरलं तर मग' या मालिकेने नुकताच 400 भागांचा टप्पा पार केला आहे. स्टार प्रवाहवरील ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत सध्या चैतन्यने अर्जुनची साथ सोडली असून तो आता वकील रविराज किल्लेदार यांच्यासोबत काम करणार आहे. दुसरीकडे अर्जुनचे वडील प्रताप यांना पोलिसांनी ड्रग्सची तस्करी केल्याच्या आरोपाअंतर्गत अटक केली आहे. मालिकेत या गोष्टी घडत असल्या तरी कथानक खूप पुढे जात नसल्याची तक्रार प्रेक्षकांकडून होत आहे.

'ठरलं तर मग'चे प्रेक्षक नाराज

'ठरलं तर मग' या मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केला आहे. पण या मालिकेचे प्रेक्षक मात्र कथानकावरुन नाराज आहेत. 400 वा भाग चांगला झाला, मालिका आणखी रंजक करायला हवी, गेले काही दिवस मालिका खूप कंटाळवाणी वाटत आहे. आता मालिकेत नवा ट्विस्ट यायला हवा, कथानक पुढे सरकत नसल्याने मालिका पाहिला कंटाळा येतो, तोच तोच पणा आल्याने मालिका पाहायचा कंटाळा येतोय, अशा कमेंट्स करत मालिकाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

निर्माते लक्ष देणार?

मालिकाप्रेमींच्या नाराजीकडे निर्माते लक्ष देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मालिकेत मधुभाऊंची केस, सायलीचा भुतकाळ, प्रियाचं खोटं वागणं, खऱ्या तन्वीच्या आईचे मालिकेतून अचानक गायब होणे या गोष्टी पाहायला मिळत आहे. पण तरीही कथानक पुढे जात नसल्याची तक्रार मालिकाप्रेमींनी केली आहे. त्यामुळे लवकरच मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळेल. 

'ठरलं तर मग' या मालिकेत अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांच्यासह ज्योती चांदेकर, मोनिका दबाडे, प्राजक्ता कुलकर्णी, सागर तळाशीकर, प्रियांका तेंडोलकर, अतुल महाजन, प्रतीक सुरेश, केतकी पालव, मयुरी मोहिते, ज्ञानेश वाडेकर आणि चैतन्य सरदेशपांडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

संबंधित बातम्या

Tharala Tar Mag : सायली-अर्जुनची माथेरान सफर; 'ठरलं तर मग' मालिकेचा रंगणार विशेष भाग

महत्त्वाच्या बातम्या

Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...
Tharala Tar Mag Marathi Serial Track: 'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?
'ठरलं तर मग'मध्ये सायलीला मिळाली खरी ओळख; मालिकेत मोठं अनपेक्षित वळण, पुढे काय घडणार?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
शस्त्रसंधी अन् खामेनींची अंत्ययात्रा सुरु असतानाच अमेरिकेचा इराणच्या 80 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ला; बहरीन आणि कुवेतमध्ये हल्ला करत इराणचा पलटवार
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
Embed widget