एक्स्प्लोर

Saara Kahi Tichyasathi : निशी आणि श्रीनूच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे काय-काय उध्वस्त होणार? सारं काही तुझ्यासाठी मालिका रंजक वळणावर

Saara Kahi Tichyasathi : सारं काही तुझ्यासाठी ही मालिका सध्या रंजक वळणावर असून आता या मालिकेत काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

Saara Kahi Tichyasathi : सारं काही तुझ्यासाठी (Saara Kahi Tichyasathi) या मालिकेत दाईजींच्या मृत्यूनंतर मालिका सध्या रंजक वळणावर आहे. त्यातच  मेघना आणि चारूचे रचलेले कट यशस्वी होत आहेत.चारू श्रीनूला आपल्या जाळ्यात फसवण्यात यशस्वी झाली आहे. ती श्रीनू समोर रडून त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण करते. श्रीनू सोबत हे सगळं होत असतानां तिथे निशीची परिस्थिती देखील अवघड झाल्याचं पाहायला मिळतंय. 

पण निशी अचानक खोत घरात परतेत. त्यामुळे दादा खोतांना आणि उमाला देखील मोठा धक्का बसतो. निशी घाबरलेल्या अवस्थेत खोतांकडे येते. तिला कशाचच भान राहत  नाही आणि ती उमा आणि ओवीला सोडून कोणालाच ओळखतही नाही. निशीची अशी अवस्था पाहून सगळेच हादरतात. तेव्हा मेघना निशीच्या मागेमागे येते आणि सर्वांना निशी गरोदर असल्याचं सांगते. 

मेघनाचा डाव यशस्वी होणार

मेघना निशीच्या गरोदरपणाची बातमी देतानाही ती कोणाचच ऐकत नसून तिला तिच्या बाळाची नीट काळजी देखील घेता येत नसल्याचं सगळ्यांना सांगते. त्यातच मी तिला काही सांगितलं तर ती माझ्यावर अंगावर धावून येते. त्यातच मेघना चारुवर एक जबाबदारी सोपवते आणि तिला सांगते की निशीचं मिस कॅरेज कसं होईल अशी परिस्थिती निर्माण कर. 

उमा भक्कमपणे देणार निशीची साथ

दरम्यान निशीची अशी अवस्था पाहून उमा मात्र कणखर बनते आणि ती रघुनाथलाही भानावर आणते. एकुलती एक मुलगी आज दु:खात आहे, त्यामुळे आपल्याला तिला  सावरावं लागेल. तुम्हीच तिला लग्नाच्या वेळी वचन दिलं होतं की तुम्ही आयुष्यभर तिच्या पाठीशी उभे राहाल आता ते वचन  पाळायची वेळ आली आहे. त्यामुळे मेघना आणि चारुचा हा प्लॅन यशस्वी होणार का आणि त्यांचं सत्य उमा आणि रघुनाथच्या समोर येणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे निशी आणि श्रीनुच्या आयुष्यात आलेलं हे वादळ काय काय उध्वस्त करणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

दरम्यान सारं काही तिच्यासाठी या मालिकेत खोतांच्या घरात फुट पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच दादा खोत आणि उमा घर सोडून गेल्यामुळे मंजू आणि लाली आत्यामध्येही बरंच वादळ तयार झालंय. त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

ही बातमी वाचा :

Amol Kolhe :  'आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल...', अमोल कोल्हेंच्या यशावर मराठी कलाविश्वातूनही उमटले अभिमानाचे सूर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget