एक्स्प्लोर

सलमान-कतरिनाच्या कथित ब्रेकअपचा डेझीच्या करिअरला फायदा

सलमान आणि कतरिनाच्या गोड नात्याची अखेर होण्यापूर्वी झालेल्या एका भांडणामुळे डेझीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांचं रिलेशनशीप आणि ब्रेकअप हे जणू ओपन सिक्रेट आहे. सलमान-कतरिनाच्या ब्रेकअपचा दोघांच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम झाला, हे माहिती नाही, मात्र त्याचा फायदा अभिनेत्री डेझी शाहला झाला आहे. सलमानने डेझी शाहला 'जय हो' चित्रपटातून लाँच केलं. डेझीला हा मोठा ब्रेक मिळण्यासाठी खुद्द कतरिना कारणीभूत आहे. 'स्पॉटबॉय' या वेबसाईटच्या रिपोर्टमध्ये हा उल्लेख आहे. सलमान आणि कतरिना यांनी आपली (कथित) रिलेशनशीप आणि (अर्थात कथित) ब्रेकअप विषयी कधीच वाच्यता केली नाही. दोघं सध्याही चांगले मित्र आहेत. मात्र त्यांच्यातील गोड नात्याची अखेर होण्यापूर्वी झालेल्या एका भांडणामुळे डेझीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. सलमान आणि कतरिनाचं भांडण सुरु होतं. माझ्यामुळे तुझं नाव घराघरात पोहचलं, असा टोला सलमानने लगावला. त्यावर कतरिना चिडली. मी तुझं श्रेय नाकारत नाही, मात्र माझ्या टॅलेंटच्या जोरावर नाव कमावलं आहे, असं कतरिनाने सुनावलं. 'जर तुझ्या जोरावर मी यश कमवलं, असं तुला वाटत असेल, तर कोणालाही उचल आणि स्टार बनवून दाखव' असं चॅलेंज कतरिनाने दिलं. सलमाननेही विडा उचलला. एका बॅकग्राऊण्ड डान्सरला स्टार करुन दाखवतो, असं म्हणत त्याने आव्हान स्वीकारलं. गणेश आचार्यच्या ट्रूपमधील डेझीला सलमानने उचललं आणि तिचं ग्रूमिंग करुन 'जय हो'मध्ये झळकवलं. अर्थात ही पैज कतरिनाने जिंकली असं म्हणायला हरकत नाही. डेझीचं दणक्यात पदार्पण झालं खरं, मात्र चार वर्षांत तिला बॉलिवूडमध्ये स्थान कमवता आलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget