एक्स्प्लोर

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गुपचूप उरकला साखरपुडा; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली जोडी अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय जोडी अर्थात अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अमृता आणि प्रसादने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर एका खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गपचूप उरकला साखरपुडा

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने गपचूप साखरपुडा उरकला आहे. अमृता आणि प्रसादने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही रोमॅंटिक अंदाजात असून त्यांच्या हातात अंगठी पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये प्रसादने गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला असून अमृताने पांढऱ्या रंगाचा ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे. 

फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे,"आम्ही साखरपुडा केला आहे. आम्ही दोघांनीही आयुष्यभर एकत्र एका टीममध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता आमच्या मार्गात येणारे कोणतेही कार्य पार पाडण्यास आम्ही सज्ज आहोत". 'बिग बॉस स्टाईल कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अमृताने साखरपुड्याचे फोटो शेअर करताना त्यांच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 18 नोव्हेंबरला अमृता आणि प्रसाद लग्नबंधनात अडकणार आहेत.

बिग बॉसच्या घरात झाली मैत्री अन्...

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरात त्यांची चांगली मैत्री झाली. या घरातील त्यांची भांडण आणि मिश्किल मैत्री चाहत्यांच्याही पसंतीस उतरली. बिग बॉसचा प्रवास संपल्यानंतरही त्यांची मैत्री आणखी वाढली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि आता त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

पुण्याची टॉकरवाडीने गाजवलाय छोटा पडदा

अमृता देशमुख 'पुण्याची टॉकरवाडी' म्हणूनही ओळखली जाते. 'तुमचं आमचं सेम असतं' या मालिकेच्या माध्यमातून अमृताने मालिकाविश्वात पदार्पण केलं. फ्रेशर्स’, ‘देवा शप्पथ’, ‘मी तुझीच रे’, ‘आठशे खिडक्या नऊशे दार’  या मालिकांमध्ये अमृता महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. काही मराठी सिनेमांतही तिने काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी 4'च्या माध्यमातून अमृता देशमुख घराघरांत पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

Amruta Deshmukh : अमृता देशमुखचा 'बिग बॉस'च्या घरातील प्रवास संपला; पुण्याची टॉकरवडी पोस्ट शेअर करत म्हणाली,"ऑल इज नॉट वेल"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaz Shaikh On Nagraj Manjule: 'तुला गाडीची काय गरज?'; 'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
'सैराट' फेम सल्यानं बुक केलेली नवीकोरी गाडी नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केलेली, काय घडलेलं?
Ranbir Kapoor Bought Property In Ayodhya: 'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
'मी केवळ त्या हाकेला साद दिलीय...', रणबीर कपूरचा रामनगरी अयोध्येत कोट्यवधींचा व्यवहार
South Superstar Facing Affair Rumors: थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
थलपती विजय यांच्यानंतर आता आणखी एका सुपरस्टारच्या अफेअरच्या चर्चा? प्रायव्हेट जेटमधला 'तो' फोटो चर्चेत
Mouni Roy, Suraj Nambiar Confirm Divorce: 40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज
40 वर्षांच्या बॉलवूड अभिनेत्रीचा चार वर्षांचा सुखी संसार मोडला; स्वतःच पोस्ट करुन सांगितली घटस्फोटाची न्यूज

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget