एक्स्प्लोर

नानावटी केसवर आमीर खानकडूनही सिनेमाची जुळवाजुळव?

मुंबई : अक्षय कुमारचा बहुचर्चित 'रुस्तम' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट ज्या नानावटी केसवर आधारित आहे, त्यावर मिस्टर परफेक्शनिस्टर आमीर खानला सिनेमा बनवायचा होता. 'बॉलिवूड लाईफ' या वेबसाईटने यासंदर्भात माहिती दिली आहे.   परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेल्या आमीरने या चित्रपटासाठी संशोधनालाही सुरुवात केली होती. 'नीरजा' फेम दिग्दर्शक राम माधवानी यांच्यासोबत आमीरने बोलणीही केली होती.   इतकंच नाही तर लंडनमध्ये राहणाऱ्या केएम नानावटी यांची पत्नी सिल्वियाशीही आमीरने संपर्क साधला होता. मात्र त्याचवेळी या केसवर दोन सिनेमांची घोषणा झाल्यामुळे आमीरचा उत्साह मावळल्याचं म्हटलं जातं. अक्षय-नीरज पांडेपाठोपाठ पूजा भट आणि सोनी राझदान यांनीही नानावटींवर चित्रपटाची घोषणा केली होती.     'रुस्तम' चित्रपट पाहून आमीरच्या टीममधील काही जणांचा भ्रमनिरास झाल्याचंही म्हटलं जातं. मूळ केसशी फारकत घेऊन चित्रपट बनवल्याचं म्हटलं जात आहे. आमीरने मात्र या केसवरील सिनेमाचं सोनं केलं असतं, अशा भावनाही व्यक्त केल्या जात असल्याचं 'बॉलिवूड लाईफ'च्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राजकुमार हिरानींच्या '3 Idiots'च्या सिक्वेलबाबत आमिर खान पहिल्यांदाच बोलला, म्हणाला स्क्रीप्ट चांगलीय; चाहत्यांना दिली मोठी हिंट
राजकुमार हिरानींच्या '3 Idiots'च्या सिक्वेलबाबत आमिर खान पहिल्यांदाच बोलला, म्हणाला स्क्रीप्ट चांगलीय; चाहत्यांना दिली मोठी हिंट
Actress Jiya Jacob Arrested: नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
नेस्को अंमली पदार्थ प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्रीच्या कोठडीत वाढ, पोलीस चौकशीत खळबळजनक माहिती उघड
Golmaal 5: हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री
हसून हसून लोटपोट व्हाल, 'गोलमाल 5'चा VIDEO व्हायरल; एका नव्या कलाकाराचीही दमदार एन्ट्री
Nithya Menon On Motherhood Without Marriage: लग्न न करताच मूल जन्माला घालणं योग्यच, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, 'आजकाल आई होण्यासाठी कित्येक मार्ग...'
लग्न न करताच मूल जन्माला घालणं योग्यच, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, 'आजकाल आई होण्यासाठी कित्येक मार्ग...'

व्हिडीओ

Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर
Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
कोल्हापूर व्हिडिओ कांड, शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक; पोलीस तपासात आणखी व्हिडिओ, आणखी गुन्हा दाखल
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
मोठी बातमी! भाजपकडून विधानपरिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर; विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव यांचेही नाव
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... मुलींना वाचविण्यासाठी वडिलांचीही नदी पात्रात उडी; नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
Embed widget