एक्स्प्लोर

Amitabh Bacchan on Ratan Tata Death: एका युगाचा अंत.. अभिनेते अभिताभ बच्चन यांचा रतन टाटांच्या निधनावर शोक; म्हणाले'अनेक अद्भुत क्षण..

एक अत्यंत आदरणीय, नम्र परंतु अफाट दूरदृष्टी आणि संकल्पचा दूरदर्शी नेता हरपल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत अनेक अद्भुत क्षण घालवले असल्यासही त्यांनी म्हटलंय.

Amitabh Bacchan on Ratan Tata Death: टाटा समूह आणि भारतीय उद्योग क्षेत्राची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाने फडकवणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण भारतभर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मुंबईत रतन टाटांच्या पार्थिवाचे दर्शन घेतायेत. दरम्यान या दिग्गजाचा निधनाच्या बातमीनंतर बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्याबरोबरच्या आठवणी x माध्यमावर शेअर केल्यात.  

काय म्हणाले अमिताभ बच्चन? 

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रतन टाटांच्या निधनावर आपले दुःख व्यक्त व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी ही त्यांनी शेअर केल्या. ते म्हणाले, मला नुकतेच श्री रतन टाटा यांचे निधन झाल्याचे कळाले. एका युगाचा अंत झालाय. एक अत्यंत आदरणीय, नम्र परंतु अफाट दूरदृष्टी आणि संकल्पचा दूरदर्शी नेता हरपल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत अनेक अद्भुत क्षण घालवले असल्यासही त्यांनी म्हटलंय. अनेक वेळा आम्ही काही प्रोजेक्ट्सवर एकत्र सहभागी होतो. असं म्हणत माझ्या प्रार्थना असे म्हणत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिलीये.

 

वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटांचे निधन

टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. 28 डिसेंबर 1937 रोजी नवल आणि सुनू टाटा यांच्या घरी जन्मलेले रतन हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. रतन टाटा लहान असताना त्यांचे पालक वेगळे झाले आणि त्याचे संगोपन त्यांच्या आजीने केले. 1991 मध्ये त्यांनी टाटा समूहाची धूरा देण्यात आली. 

बॉलिवूडकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना अभिनेता बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, "उद्योग, परोपकार, भव्यता, मानवतेवर आणि प्राण्यांवरचे त्यांचे प्रेम. त्यांनी देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्यानंतरही ते सर्वांसाठी नेहमीच भारताचे सर्वोत्तम नागरिक असतील. ते नेहमीच आमच्या आठवणींमध्ये राहतील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, रतनशा."

सलमान खान, रितेश देशमुखकडून श्रद्धांजली

सलमान खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, "रतन टाटा यांच्या निधनानं खूप दुःख झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो" रितेश देशमुखने एक्स मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय, "असा माणूस पुन्हा होणे नाही. रतन टाटा आता आपल्यात नाहीत, याचं खूप दु:ख झालं. त्यांचं कुटुंब आणि प्रियजनांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. गौरवशाली आत्म्याला शांती लाभो".

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Almatti Dam : अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना
9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना
SEBC Reservation : आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
Prithviraj Chavan: गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं, कोकाटेंना मिळणार क्रिडा खात्याची जबाबदारी
US Tariffs on India भारतावर 25% कर, Pakistan सोबत डील;तर देशहितासाठी सर्व पावलं उचलू, भारताची भूमिका
Pranjal Khewalkar | खेवलकरांच्या अडचणी वाढल्या, खडसेंच्या जावयाच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ?
Pramilatai Medhe Demise | प्रमिलाताईताईंच्या जाण्यानं संघात मोठी पोकळी Special Report
Pigeon Feeding Ban | मुंबईत कबुतरांना दाणे, जेलमध्ये जाणे! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Almatti Dam : अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना
9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना
SEBC Reservation : आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
Prithviraj Chavan: गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
मालेगाव स्फोट प्रकरण! मला मोहन भागवतांना पकडण्यास सांगितल होतं, भगवा आतंकवाद हे सगळं खोटं, ATS चे निवृत्त पोलीस अधिकारी प्रथमच माध्यमांसमोर, एबीपी माझावर केले धक्कादायक खुलासे
मालेगाव स्फोट प्रकरण! मला मोहन भागवतांना पकडण्यास सांगितल होतं, भगवा आतंकवाद हे सगळं खोटं, ATS चे निवृत्त पोलीस अधिकारी प्रथमच माध्यमांसमोर, एबीपी माझावर केले धक्कादायक खुलासे
Chhatrapati Sambhajinagar Crime : मोबाईल शुटींग करण्यासाठी ठेवला अन् बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना
मोबाईल शुटींग करण्यासाठी ठेवला अन् बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना
भारतीय अर्थव्यवस्था मेलीय, तिला मोदींनी मारलं, नोकऱ्या नसल्यानं मोदींनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केलं; तिकडं ट्रम्प बोलताच इकडं राहुल गांधींचाही हल्लाबोल
भारतीय अर्थव्यवस्था मेलीय, तिला मोदींनी मारलं, नोकऱ्या नसल्यानं मोदींनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केलं; तिकडं ट्रम्प बोलताच इकडं राहुल गांधींचाही हल्लाबोल
Manikrao Kokate : देवेंद्र फडणवीस, अजित पवार- तटकरेंची बैठक होताच मोठी अपडेट, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार, कृषी खातं जाणार?
विधिमंडळात पत्ते खेळणं भोवणार, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार, कृषी खातं जाणार?
Embed widget