एक्स्प्लोर

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, 21 नोव्हेंबरनंतर ऊसाचा गळीत हंगाम सुरु करावा, सदाभाऊ खोतांची मागणी   

विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) कोणीही मतदानापासून वंचित राहू नये यामुळं यावर्षीचा साखर गळीत हंगाम हा 21 नोव्हेंबरनंतर सुरु करावा अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे.

Sadabhau Khot on Sugarcane : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) कोणीही मतदानापासून वंचित राहू नयेत याकरिता यावर्षीचा साखर गळीत हंगाम हा 21 नोव्हेंबरनंतर सुरु करावा असे मत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केलं. राज्यातील साखर कारखान्यांचा 2024-25 चा गळीत हंगामाला 15 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, गावोगावच्या टोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं ऊसतोड मजुर मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ऊसाचा गळीत हंगाम  21 नोव्हेंबरपासून सुरु करावा अशी मागणी खोत यांनी केली आहे. 

21 नोव्हेंबरनंतर सुरू करणेबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या राज्यभरात गावोगावी दाखल होऊ लागल्या आहेत. परंतू, आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबरला आहे. त्यामुळं साखर कारखान्याचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरला चालू केल्यास ऊस तोडणी कामगार व संबंधित इतर लोक हे मतदानापासून वंचित राहतील. त्यामुळं वरील बाबीचा गांभीर्यानं विचार करुन कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी या वर्षीच्या गळीत हंगाम हा 21 नोव्हेंबरनंतर सुरू करणेबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे. राज्यामध्ये 22 लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यातील एकट्या बीड जिल्ह्यात चार लाख 85 हजार मजूर आहे.

15 नोव्हेंबरपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरू होणार

गाळप हंगाम सुरू करण्यासाठी 15 नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 15 दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर परिसरातील ऊस मोठ्या प्रमाणावर कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांसाठी जातो. पण यंदा कर्नाटक राज्यातही साखर कारखाने 15 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी महाराष्ट्रातील राज्याला दिल्यामुळे आपण 15 नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा झाली आहे. 

दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, ऊसतोडणीसाठी अनेक ठिकाणचे कामगार ऊस पट्ट्यात दाखल झाले आहे. त्यांना देखील मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे. यासाठी ऊसचा गळीत हंगाम 21 नोव्हेंबरपासून सुरु करावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

उत्तम जानकरांचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा, मोहिते पाटलांविरोधातील राजकीय संघर्षाला सुरुवात 
उत्तम जानकरांचा महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा, मोहिते पाटलांविरोधातील राजकीय संघर्षाला सुरुवात 
सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी
सोलापुरात महायुतीची बैठक, शरद पवारांच्या गटाचे तीन आमदार उपस्थित, मोहित पाटील पडले एकाकी
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी : नरेंद्र दराडेंच्या बाजूला बसून माघारीची घोषणा, पण दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्न विचारताच गोकुळ गीते ताडकन उठून निघाले!
नरेंद्र दराडेंच्या बाजूला बसून माघारीची घोषणा, पण दराडेंना पाठिंबा देणार का? प्रश्न विचारताच गोकुळ गीते ताडकन उठून निघाले!
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार

व्हिडीओ

Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report
Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Embed widget