एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election । राज्यातील समस्यांना राज्य सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार, मात्र समस्या भाजपच सोडवेल, सर्व्हेचा अंदाज

या समस्यांना राज्य सरकार 22.9 टक्के जबाबदार असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. तर मुख्यमंत्री 10.4 टक्के, केंद्र सरकार 9.2 टक्के, पंतप्रधान मोदी 5.5 टक्के, आमदार, खासदार 9 टक्के , इतर 43 टक्के जबाबदार आहे.

मुंबई : एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबरला मतदान होऊन २४ ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे. त्यानुसार राज्यातील समस्यांना सर्वाधिक जबाबदार हे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या समस्या सोडविण्यासाठी भाजपच सर्वाधिक योग्य असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. अजूनही अनेक भागात पाण्याची समस्या कायम आहे. यामुळे सध्या पाणीपुरवठा हा सर्वात कळीचा प्रश्न आहे. पाणी पुरवठ्याची समस्याच २५.५ टक्के म्हणजे सर्वाधिक आहे. यानंतर उद्योग आणि नोकऱ्या २१.९ टक्के, शेतीचे प्रश्न ११.५ टक्के, रस्ते  १०.६ टक्के , महागाई  ४.४ टक्के , इतर २६.१ टक्के अशा समस्या आहेत. या समस्यांना राज्य सरकार २२.९ टक्के जबाबदार असल्याचं सर्व्हेतून समोर आलं आहे. तर मुख्यमंत्री १०.४ टक्के, केंद्र सरकार ९.२ टक्के, पंतप्रधान मोदी ५.५ टक्के, आमदार, खासदार ९ टक्के , इतर ४३ टक्के जबाबदार आहे. मात्र या समस्यांवर उपाय हा मात्र भाजपच काढू शकेल असा सर्व्हेचा अंदाज आहे.  भाजप ३३.३ टक्के प्रमाणात समस्या सोडवू शकेल असा सर्व्हेचा अंदाज आहे. तर शिवसेना ५.९ टक्के, काँग्रेस १५.३ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेस ८.८ टक्के,  मनसे १.८ टक्के प्रमाणात समस्या सोडवू शकेल असा सर्व्हेचा अंदाज आहे. महाराष्ट्रात सध्या सर्वात कळीचा प्रश्न कोणता? पाणी पुरवठा - २५.५ टक्के उद्योग आणि नोकऱ्या - २१.९ टक्के शेतीचे प्रश्न- ११.५ टक्के रस्ते - १०.६ टक्के महागाई - ४.४ टक्के इतर - २६.१ टक्के महाराष्ट्रातील सध्याच्या प्रश्नांना कोण जबाबदार ? राज्य सरकार - २२.९ टक्के मुख्यमंत्री - १०.४ टक्के केंद्र सरकार - ९.२ टक्के पंतप्रधान मोदी - ५.५ टक्के आमदार, खासदार - ९ टक्के इतर - ४३ टक्के राज्यातील समस्या कोणता पक्ष सोडवू शकेल?  भाजप - ३३.३ टक्के शिवसेना - ५.९ टक्के काँग्रेस - १५.३ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस - ८.८ टक्के मनसे - १.८ टक्के कुणीच नाही - १३.९ टक्के सांगता येत नाही - १७.२ टक्के इतर - ३.८ टक्के Maharashtra Assembly Election Opinion Poll । राज्यात भाजपचीच सत्ता येणार, एबीपी माझा आणि सी व्होटरच्या सर्व्हेचा अंदाज  दरम्यान, यंदाही महाराष्ट्रात भाजपची सत्ता येण्याची शक्यता सर्वाधिक दिसते आहे. ५५.१ टक्के लोकांनी भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला ८.२ टक्के , काँग्रेसला ११.९ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला ८.२ टक्के, इतर ९ टक्के असा कल या सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. तर ७.८ टक्के लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली.    या निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल ? भाजप - ५५.१ टक्के शिवसेना - ८.२ टक्के काँग्रेस - ११.९ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस - ८.२ टक्के इतर - ९ टक्के सांगता येत नाही - ७.८ टक्के तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल? भाजप - ४४.२ टक्के शिवसेना - १६.८ टक्के काँग्रेस - १२.४ टक्के राष्ट्रवादी काँग्रेस - १४.२ टक्के इतर - ४.८ टक्के सांगता येत नाही - ७.६ टक्के
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!
मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना
शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget