एक्स्प्लोर

आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 

आत्तापर्यंत चार टप्प्यात नेमकं किती लोकांनी मतदानाचा हक्क बजावला? तसेच चार टप्प्यात एकूण किती मतदान झाले? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

Loksabha Election Voting News : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) माहोल सुरु आहे. आत्तापर्यंत देशात चार टप्प्यात मतदान voting) प्रक्रिया पार पडली आहे. आणखी देशात मतदानाचे तीन टप्पे बाकी आहेत. पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी होणार आहे. दरम्यान, आत्तापर्यंत चार टप्प्यात नेमकं किती लोकांनी मतदानाचा हक्क बजावला? तसेच चार टप्प्यात एकूण किती मतदान झाले? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

आतापर्यंत 45 कोटी 10 लाख लोकांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यात देशात 66.95 टक्के मतदान झाले आहे. तर आतापर्यंत 45 कोटी 10 लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनी आगामी टप्प्यांमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगानं आवाहन केलं आहे. आणखी देशात मतदानाचे तीन टप्पे बाकी आहे. यातील पुढचा टप्पा हा 20 मे रोजी होणार आहे. तर सहावा टप्पा हा 25 मे आणि सातवा शेवटचा टप्पा हा 1 जूनला होणार आहे. या काळात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. 

 मोठ्या प्रमाणावरील मतदान हा भारतीय मतदारांचा जगाला संदेश 

दरम्यान, उर्वरित 3 टप्प्यांमध्ये मतदारांना माहिती देणे, प्रोत्साहित करणे आणि सुविधा देणे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मुख्य निवडणूक आयुक्तांनी सूचना केली आहे. मोठ्या प्रमाणावरील मतदान हा भारतीय मतदारांचा जगाला संदेश असल्याचे मत केंद्रीय निवडणूक आयोगान म्हटलं आहे. मतदार जनजागृतीमध्ये करणं गरजेचं असल्याच देखील म्हटलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Election Voting Percentage Data : 'मतदानाची आकडेवारी 48 तासांत जाहीर करा', एडीआरची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget