एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Lok Sabha Election Dates and Phases : लोकसभेला निर्णायक महाराष्ट्रात 5 अन् उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 7 टप्प्यात मतदान! 46 दिवस रणधुमाळी

Lok Sabha Election : पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान होणार आहे. लोकसभेसाठी 23 मार्चपासून रणधुमाळी सुरु होईल. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 19 एप्रिलपासून 7 टप्प्यात मतदान होईल.

Lok Sabha Election Dates and Phases :  लोकसभेसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सातही टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान होणार आहे. लोकसभेसाठी 23 मार्चपासून रणधुमाळी सुरु होईल. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. 19 एप्रिलपासून 7 टप्प्यात मतदान होईल. 4 जून रोजी मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे, चौथ्या टप्प्यासाठी 13 मे, पाचव्या टप्प्यासाठी 20 मे, सहाव्या टप्प्यासाठी 25 मे आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे.  


Lok Sabha Election Dates and Phases : लोकसभेला निर्णायक महाराष्ट्रात 5 अन् उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 7 टप्प्यात मतदान! 46 दिवस रणधुमाळी

पहिल्या टप्प्यात या जागांवर मतदान होणार  

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात राज्यातील 8 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 10 जागा, चौथ्या टप्प्यात 13 जागा, पाचव्या टप्प्यात 14 जागांवर, सहाव्या टप्प्यात 14 जागांवर मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होईल. पहिल्या टप्प्यात राज्यातील शाहजहांपूर, कैराना, मुझफ्फरनगर, बिजनौर, नगीना, मुरादाबाद, रामपूर आणि पिलीभीतमध्ये 20 मार्च ते 27 मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जातील आणि 19 एप्रिलला मतदान होईल.

दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात या जागांवर मतदान

दुसऱ्या टप्प्यात यूपीच्या अमरोहा, मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ आणि मेरठमध्ये निवडणुका होणार आहेत. 28 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जातील आणि त्यानंतर 26 एप्रिल रोजी मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील संभल, हाथरस, आग्रा, फतेहपूर खेरी, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदायूं, ओनाल आणि बरेली येथे निवडणुका होणार आहेत. येथे 12 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रे होतील आणि त्यानंतर 7 मे रोजी मतदान होईल.

चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात या जागांवर मतदान 

यूपीमध्ये चौथ्या टप्प्यात शाहजहांपूर, खेरी, धौराहारा, सीतापूर, हरदोई, मिस्रिख, उन्नाव, फर्रुखाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, अकबरपूर आणि बहराइचमध्ये 18 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जातील आणि त्यानंतर 13 मे रोजी मतदान होईल. यूपीमध्ये पाचव्या टप्प्यात मोहनलालगंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा येथे 26 एप्रिल ते 3 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जातील आणि मतदान 20 मे रोजी होणार आहे.

पूर्वांचलमध्ये सातव्या टप्प्यात निवडणुका होणार 

यूपीमध्ये सहाव्या टप्प्यात 29 एप्रिल ते 6 मे या कालावधीत नामांकन आणि 25 मे रोजी सुलतानपूर, प्रतापगढ, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकरनगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीरनगर, लालगंज, आझमगढ, जौनपूर, मच्छलीशहर येथे मतदान होणार आहे.  सातव्या टप्प्यात महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया, बांसगाव, घोसी, सलेमपूर, बलिया, गाझीपूर, चांदौली, वाराणसी, मिर्झापूर आणि रॉबर्टसगंज या जागांवर 7 मे ते 14 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज भरले जातील आणि मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात पूर्वांचलमध्ये निवडणुका होणार आहेत.

बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांवर सात टप्प्यात मतदान

बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांवर सात टप्प्यात मतदान होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये 9 लाखांहून अधिक मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. बिहारमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जवळपास सर्व तयारी पूर्ण केली आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बिहारमधील राजकीय पक्षांची नजर तरूण मतदारांवर असली, तरी येथे 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्याही 21 हजारांहून अधिक आहे. 

छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यात मतदान

छत्तीसगडमध्ये तीन टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. राज्यातील अनेक भाग नक्षलवादाने प्रभावित असून, त्यामुळे राज्यात तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही दोन टप्प्यात पार पडल्या. राज्यात लोकसभेच्या 11 जागा आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसाराTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 NoonNana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार  @abpmajhatv

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget