एक्स्प्लोर

2014, 2019 मध्ये भाजप-काँग्रेसमध्ये थेट होती लढत; निकाल फारच धक्कादायक, 2024 मध्ये कोण मारणार बाजी?

2019 मध्ये 12 राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होती. सुमारे 200 जागांवर दोन राष्ट्रीय पक्षांपैकी एक विजयी आणि दुसरा उपविजेता ठरला. 2024 मध्ये विरोधकांची एकजूट असलेली इंडिया भाजपवर भारी पडणार का?

Lok Sabha Election 2024: देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) साठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस (Congress) यावेळी भाजपला (BJP) टक्कर देणार का? भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला (NDA) सत्तेतून हद्दपार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विरोधकांची इंडिया आघाडी 2024 मध्ये आपली जादू दाखवून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार? या सर्व शक्यता असतानाच गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचे आकडे लक्षात घेणं गरजेचं आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या आकड्यांवर लक्ष देणं गरजेचं आहे. कारण या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली होती.

गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत यंदा मात्र काँग्रेसचं समीकरण काहीसं बदललेलं आहे. यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. या विरोधी पक्षांमध्ये अनेक अशा पक्षांचा समावेश आहे, ज्यांचं देशातील अनेक राज्यांमध्ये स्वतःचं सरकार आहे. 2019 मध्ये केवळ 52 जागांवर मर्यादित राहिलेल्या काँग्रेसच्या 2014 च्या तुलनेत 8 जागांची वाढ झाली आहे. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये देशातील सर्वात जुन्या पक्षांची मतं 20 टक्क्यांच्या जवळपास राहिली. गेल्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर लोकसभेच्या अशा एकूण 192 जागा होत्या, ज्यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली होती.

2014 च्या निवडणुकीत फरकानं विजय

विजयाबद्दल बोलायचं झालं तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. तसेच, या निवडणुकीत पक्षाच्या विजयाचं मार्जिन 13.6 टक्के होतं. तर 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये एकूण 189 जागांवर थेट लढत झाली होती. दोघांमधील या लढतीत भाजपला एकूण 166 जागा जिंकता आल्या. इतर जागांवर काँग्रेस जिंकली किंवा दुसऱ्या स्थानावर राहिली. या जागांवर भाजपच्या विजयाची टक्केवारी 88 टक्के होती.

2019 मध्ये काँग्रेस फक्त 52 जागांवरच मर्यादित

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 12 राज्यांतील 192 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. ज्यामध्ये भाजपनं 176 जागा जिंकल्या, तर देशातील सर्वात जुना पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. या जागांवर भाजपच्या विजयाचा स्ट्राइक रेट 92 टक्के होता. या संदर्भात, 2014 च्या तुलनेत भाजपनं काँग्रेसशी समोरासमोरच्या लढतीत चांगली कामगिरी केली.

काँग्रेसची कामगिरी

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकतर जिंकली किंवा एकूण 268 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर आली. 2019 मध्ये, पक्षानं 262 जागा जिंकल्या, तर 2009 मध्ये 350 जागा जिंकल्या किंवा दुसऱ्या स्थानावर होत्या. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. ही राज्य म्हणजे आंध्र प्रदेश, त्रिपुरा, राजस्थान, नागालँड, हिमाचल, गुजरात, हरियाणा, मणिपूर, सिक्कीम, दिल्ली इत्यादी.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Poll of Polls: काँग्रेसचं प्रगती पुस्तक; कोणत्या सर्वेक्षणात किती जागा मिळण्याची शक्यता? जाणून घ्या सविस्तर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget