एक्स्प्लोर

अंबादास अखेरचे पाच दिवस कुठे होता? स्वतःच प्लॅन करायचा, आम्हाला काहीच करुन देत नव्हता, चंद्रकांत खैरेंचा निशाणा

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर टीका केलीय.

Chandrakant Khaire on Ambadas Danve :  राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या निकालाचे अंतिम कल हाती आले आहेत. बहुतांश जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरल्याचे दिसून आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजपची सत्ता आली आहे. त्यामुळं भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर टीका केलीय. अंबादास अखेरचे पाच दिवस कुठे होता? याबाबत काहीच माहित नाही. स्वतःच प्लॅन करायचा, आम्हाला काहीच करुन देत नव्हता, अशी टीका खैरे यांनी केली आहे. 

भाजपचा विजय झाला शिंदे गटाचे अधःपतन झाले

मी दुःखी आहे, जिथं सैनिक असतात तिथं विजय होतो आमदार होते पैसे वाटले, भाजपचा विजय झाला शिंदे गटाचे अधःपतन झाले, आमच्या 6 जागा आल्याचे खैरे म्हणाले. अंबादास अखेरचे 5 दिवस कुठे होता माहीत नाही, माझा फोन घेत नव्हता, अनेकांनी कॉल केल्याचे खैरे म्हणाले. तो स्वतः प्लॅन करायचा आम्हाला काहीच करू देत नव्हता त्याने लक्ष दिले नाही आम्हाला काम करू दिले नाही. 

भाजपकडे पैसे आहेत, शिंदेंकडे पैसे आहेत, आमच्याकडे नाहीत 

कदाचित भवितव्य काही गाठायचे असेल त्याला म्हणून लक्ष दिले नाही अशी टीका खैरे यांनी केली. दरम्यान, इकडे काय झालं मुंबईत बैठक घेऊन परिस्थिती मांडणार असल्याचे खैरे म्हणाले. भाजपकडे पैसे आहेत, शिंदेंकडे पैसे आहेत, आमच्याकडे नाहीत असे खैरे म्हणाले.आम्हाला लोक विचारतात काय झालं उत्तर तर द्यावे लागेल असही खैरे म्हणाले. रशीद मामुमुळे खूप परिणाम झाला आहे. मी अजूनही रशीद मामु ला आमचा उमेदवार मानत नाही अशी टीका खैरे यांनी केली. माझा कुणाशी वाद नाही,  मला कुणी विचारले नाही मी जबाबदार आहे अंबादासचे मला माहिती नाही अशी टीका खैरे यांनी केली. 

छत्रपती संभाजीनगरात कोणाला किती जागा मिळाल्या?

छत्रपती संभाजीनगरात एकूण 115 जागांसाठी मतदान झाले होते. 15 जानेवारी रोजीच्या मतदानानंतर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आता या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीत भाजपाला एकूण 58 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही चांगलाच जोर लावला होता. शिवसेनेची मात्र येथे निराशा झाली आहे. शिवसेनाला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला तर फक्त 6 जागा मिळाल्या आहेत.

मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका असणाऱ्या छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. महापालिकेच्या 115 जागांसाठी सर्वच राजकीय पक्ष मैदानात उतरले आहेत. संभाजीनगरच्या महापालिकेवर कोणाचा भगवा फडकणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. भाजप 97 जागांवर निवडणूक लढवत असून शिंदे सेना 92 जागी निवडणूक लढवत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 97 जागा तर काँग्रेस 77 अजित पवारांचे राष्ट्रवादी 77 आणि एमआयएम 48 जागांवर निवडणूक लढवत आहे. 

 

 

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
सोलापूर विधानपरिषद! कासवगतीनं जाऊ आणि निवडणूक जिंकू, वसंतराव देशमुखांना विश्वास, पांडुरंग कारखान्यावर जात सुधारकरपंत परिचारकांच्या स्मारकाचं घेतलं दर्शन
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
Prashant jagtap : शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
शरद पवार गटाने काँग्रेसचा विश्वासघात केला; श्रीकांत पाटलांच्या माघारीनंतर पुणे काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा गंभीर आरोप
Nashik Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही; नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत होणार
शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही; नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत होणार

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget