एक्स्प्लोर

देवळाली विधानसभा मतदारसंघ : घोलप कुटुंब विजयी घौददोड कायम राखणार?

क्षम उमेदवाराचा अभाव, शिवसेनेचा झंजावात या कारणामुळे गेल्या 30 वर्षापासून देवळाली मतदारसंघ आणि घोलप कुटुंब हे समीकरण राहील आहे. याही निवडणुकीत घोलप विजयी घौददोड कायम ठेवतात का याकडे लक्ष लागलंय.

शिवसेनेचा गड अशी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाची ओळख. शिवसेनच्या माध्यमातून घोलप कुटुंबीयांनी गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघावर एकहाती आपल वर्चस्व कायम राखलं आहे. युती सरकारच्या काळात बबनराव घोलप यांच्या माध्यमातून राज्याला सामाजिक न्याय मंत्री आणि मतदारसंघाला लाल दिवा लाभला. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सैनिकांमध्ये बबनराव घोलापंच नाव घेतल जात. बबनराव सलग पाच वेळा निवडणून आले आहेत. दोन वेळा अपक्ष निवडणूक लढविली 1985 ला भाजपच्या भिकचंद दोंदे यांनी त्यांचा पराभव केला. तर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने 1999 ला शिवसेनेच्या तिकिटावर न लढता अपक्ष निवडणूक लढवून विजयी मालिका कायम राखली. भ्रष्टाचारच्या एका प्रकरणात बबनराव घोलप यांना शिक्षा झाली. निवडणूक लढविण्यास 6 वर्षे बंदी घालण्यात आली. त्यामुळे एनवेळी घोलप यांनी मुलगा योगेश ला 2014 च्या निवडणुकीच्या रणांगणात उतरविले. त्यानेही वडिलांची विजयी पताका उंचावत ठेवली. शिवेनेचा बालेकिल्ला अबधित राखला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना 41 हजार 933 मतांची आघाडी मिळाल्याने शिवेनेचा गड मजबूत असल्याचा संदेश गेला. मात्र लोकसभा आणि विधानसभाचे निवडणुकीत फरक असतो. मुद्दे ,आव्हान वेगळी असतात. त्यातच योगेश घोलप यांना टक्कर देण्याच्या तयारीत अनेकानी दोन तीन वर्षापासून मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केल्याने घोलप पितापुत्रांची प्रतिष्टा पणाला लागली आहे. घोलप पितापुत्राकडून सलग पाच वेळा मात खाणारे रामदास सदाफुले भाजपकडून याहीवेळी इच्छुक आहेत. भाजप नगरसेविका सरोज आहेर, शिवसेना, मनसे असा प्रवास करुन भाजपत सध्या स्थिरावलेले प्रताप मेहरोलिया भाजपकडून इच्छुक आहेत. यात राजश्री अहिरराव या नावाचा समवेश होतय. अहिरराव सध्या तहसीलदार आहेत प्रशासकीय कामकाज करत असतानाच त्यांनी राजकीय मुस्देगीरीचा वापर करत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली. त्यांचाही कल भाजपकडे आहे, मात्र हे सर्व इच्छुक शिवसेना भाजप यांच्यातील युती तुटण्याची वाट बघत आयेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्षमण मंडाले यांनी तीन वर्षापासून गावागावात जाऊन भेटीवर भर दिला. दीपक वाघ हा तरुण चेहरा, बबनराव घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप, सुनील कोथमिरे अशी नाव चर्चेत आहेत. काँग्रेसने फारसा या मतदार संघाकडे रस दाखविला नाही. तर नुकतीच विचीत आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे पवन पवार नाशिक पूर्व पाठोपाठ याही मतदारसंघात चाचपणी करतायेत. प्रा संजय जाधव हेही वंचित कडून इच्छुक आहेत. 30 टक्के शहरी आणि 70 टक्के ग्रामीण भाग अशी या मतदारसंघाची रचना आहे. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प, देवळाली छावणी परिषद, स्वातंत्रवीर विंनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी भगूर, शिंदे-पळसे सारख्या ग्रामपालिकांचा समावेश देवळाली मतदारसंघात होतो. एकलहरे विद्युत प्रकल्पातील वीज संच एकापाठोपाठ एक बंद पडतायेत. 640 मेगावॉटचा संच सुरु होत नाही. कामगारांच्या हाताला काम नसल्याने हंगामी कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे.  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे नाही. प्राथमिक दवाखाने सुस्थितीत नाही. शाळाचा दर्जा चांगला नाही. व्यवसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय नाही. नदी प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष जैसे थे आहेत. मात्र सक्षम उमेदवाराचा अभाव, शिवसेनेचा झंजावात या कारणामुळे गेल्या 30 वर्षापासून देवळाली मतदारसंघ आणि घोलप कुटुंब हे समीकरण राहील आहे. याही निवडणुकीत घोलप विजयी घौददोड कायम ठेवतात का याकडे लक्ष लागलंय. विधानसभेसाठी 2014मध्ये झालेले मतदान
  • योगेश घोलप- शिवसेना- 49,751
  • रामदास सदाफुले- भाजप- 21,540
  • नितीन मोहिते- राष्ट्रवादी काँग्रेस- 18,402
  • प्रताप मेहरोलिया- मनसे- 15,001
  • गणेश उन्हवणे- काँग्रेस- 9,115
लोकसभेसाठी 2019 मध्ये झालेले मतदान
  • हेमंत गोडसे- शिवसेना- 80,688
  • समीर भुजबळ- राष्ट्रवादी- 38,755
  • पवन पवार- वंचित आघाडी- 24,459
  • माणिकराव कोकाटे- अपक्ष- 10,096

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
Embed widget