एक्स्प्लोर

UP Election : गोरखपूर भाजपचा अभेद्य गड, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

यूपीमध्ये 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये गोरखपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत.

UP Election 2022 : विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीच्या प्रसाचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये गोरखपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. गोपखपूर हा भाजपचा अभेद्य गड मानला जातो. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात या मतदारसंघातून 12 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1998 ते 2017 पर्यंत गोरखपूर मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपचे उमेदवार म्हणून येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते अगदी कमी फरकाने विजयी झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाचे अंतर वाढत गेले. 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले.

मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात 12 उमेदवार

गोरखपूर जिल्ह्यातील सर्व 9 विधानसभा जागांसाठी एकूण 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गोरखपूरच्या जागेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात एकूण 12 उमेदवार आहेत. हे 12 उमेदवार बहुतांशी राजकारणातील नवे खेळाडू आहेत. समाजवादी पार्टीने गोरखपूरमधून  भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभवती शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. तर बहुजन समाज पक्षाकडून (बसपा) ख्वाजा शमसुद्दीन आणि काँग्रेसकडून चेतना पांडे रिंगणात आहेत. त्याचवेळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण आझाद समाज पक्षाशी (कांशीराम) खेळत आहे

राजकीय तज्ञांच्या मतानुसार, गेल्या 33 वर्षांपासून गोरखपूर मतदारसंघाची समीकरणे ही,  गोरखनाथ मंदिराने ठरवली आहेत. या 33 वर्षांत एकूण आठ निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजप आणि हिंदू महासभा (योगी आदित्यनाथ यांच्या पाठिंब्याने) सात वेळा विजयी झाल्या आहेत. 2002 मध्ये डॉ. राधामोहन दास अग्रवाल अखिल भारतीय हिंदू महासभेच्या बॅनरखाली या जागेवरून विजयी झाले होते. परंतू, विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजतागायत त्यांनी या जागेवर कब्जा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
Embed widget