एक्स्प्लोर

Maha TET : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, वेळापत्रक अन् संपूर्ण माहिती, जाणून घ्या

Maha TET Exam 2024 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे.

पुणे  : शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यात पहिली ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी डी.एड. आणि बी.एड पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. 2024 या वर्षातील टीईटी परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीनुसार पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करणं आवश्यक आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं महाटीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या परीक्षेसाठी अर्ज करण्यास 9 सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे. तर, अर्ज दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे.

महाटीईटी परीक्षेसाठी अर्ज कोण करु शकतं?

महाराष्ट्रातील डी.एड आणि बी.एड पदवी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज सादर करु शकतात. महाटीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पहिली ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठीच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास हे विद्यार्थी पात्र ठरतील. शैक्षणिक पात्रतेच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक 1 साठी आणि पेपर क्रमांक 2 साठी अर्ज दाखल करता येतील.  दोन्ही पेपरना अर्ज दाखल देखील करता येतात, दोन्ही पेपर द्यायचे की केवळ एक पेपर द्यायचा हे उमेदवारावर अवलंबून असतं.   

शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार महाटीईटी परीक्षा इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापन करण्यासाठी सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व परीक्षा मंडळांच्या, सर्व माध्यमं त्यामध्ये अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना  परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. 

परीक्षेचं आयोजन कधी होणार?

महाटीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित केली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबरला आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षेचं प्रवेशपत्र 28 ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहेत. तर, परीक्षा 10 नोव्हेंबरला होईल.शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 सकाळी 10.30 ते 1.00 वाजेपर्यंत होईल. तर, दुसरा पेपर, त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सुरु होईल. तो साडे चार वाजेपर्यंत असेल.  

परीक्षा शुल्क किती?

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेनं महाटीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी शुल्क 700 रुपये निश्चित केलं आहे. तर, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस,  विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, दोन्ही पेपर साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी एका पेपरसाठी शुल्क 900 रुपये निश्चित केलं आहे. तर, ओबीसी, एसईबीसी, ईडब्ल्यूएस,  विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. 

इतर बातम्या : 

मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात

10 वी पास तरुणाला थेट पर्मनंट सरकारी नोकरी, पगारही भरगच्च, कशी आहे ITBP कॉन्सेटबल पदाची निवडप्रक्रिया?

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget