एक्स्प्लोर

11th Admission : अल्पसंख्यांक संस्थांमध्ये अकरावीच्या प्रवेशाबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा

11th Admission : राज्य सरकारने 6 मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक संस्थांमध्येही सामाजिक आरक्षण कोटा लागू करण्यात आला होता.

11th Admission : मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये लागू करण्यात आलेल्या सामाजिक आरक्षण कोट्याचा (SC, ST, OBC, SEBC) कलम हटवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने 6 मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक संस्थांमध्येही सामाजिक आरक्षण कोटा लागू करण्यात आला होता. मात्र, याला अल्पसंख्याक महाविद्यालयांसह अनेक विद्यार्थ्यांचे व पालकांचे तीव्र विरोध होता.

शुद्धिपत्रक जारी करा

या शासन निर्णयाला दोन वेगवेगळ्या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले. सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. “ही एक प्रामाणिक चूक असू शकते. शुद्धिपत्रक जारी करा. जर तसे नसेल, तर आम्ही येथे आहोत,” असे न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे. तर प्रवेश पोर्टलवर सीट मॅट्रिक्स टाकल्यानंतरच संस्थांना याबद्दल माहिती मिळाली. महाविद्यालयांनी कोर्टात असा युक्तिवाद केला की, संविधानाच्या कलम 15 (5) नुसार सामाजिक कोटा अल्पसंख्याक संस्थांना लागू होत नाही. यावर सरकारी वकील यांनी हा जीआर अकरावी प्रवेशांमध्ये एकरूपता आणण्यासाठी असल्याचे सांगितले. 

अल्पसंख्यांक संस्था आपण का आणतो? 

यावर न्यायमूर्तींनी अल्पसंख्यांक संस्था आपण का आणतो? असा सवाल करत अशाच प्रकारे 2019 रोजी या प्रकारचा शासन निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगितले.  तर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 6 मे च्या जीआरमधून  सामाजिक आरक्षण कोट्याचा कलम काढून टाकण्याचा किंवा त्यावर स्पष्टीकरण देणारे शुद्धिपत्रक काढण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाने इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये भरलेल्या माहितीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी 11 जून रोजी जाहीर करण्यात आली. तसेच, अल्पसंख्यांक, इन-हाऊस आणि व्यवस्थापन कोट्यांतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना 12 जून 2025 पर्यंत पाठवण्यात येणार आहे. कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 जून ते 14 जून या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी देण्यात आला आहे.

आणखी वाचा

Job Work hours: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रोज करावे लागणार 10 तास काम, महिलांना नाईट शिफ्ट, सरकारने लागू केला नियम

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Vs South Africa टीम इंडियाचा कसोटीतील मोठा पराभव, द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचं काय चुकलं?
Ujjwala Thitte News : आम्ही हायकोर्टात धाव घेऊ, तिथे ही अपयश आलं तर सर्वोच न्यायालयात जाऊ!
Nagpur Road ABP Majha Impact : एबीपी माझा'च्या बातमीनंतर नागपूर रस्त्यासाठी सरकारकडून 80 कोटींचा निधी मंजूर
MVA VS Mahayuti : मविआला ठेंगा, महायुतीसाठी रांगा; मनपा निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? Special Report
Special Report MVA Vs Mahayuti पालिका निवडणुकीपर्यंत मविआचं काय होणार? मविआतून लढलेले अनेक महायुतीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरच्या खात्यात तब्बल इतके कोटी; पोलिसांनी सांगून टाकला आकडा, कुठून आले पैसे?
Pune Crime News: फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
फॉर्च्युनरमध्ये व्यवसायिकाचा काटा काढला; पुण्यातील माजी नगरसेवकाचं कनेक्शन समोर आलं, ताम्हिणी घाटात काय घडलं?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
‘महावतार नरसिंह’ची ऑस्करच्या रेसमध्ये बाजी; भगवान विष्णूंच्या अवताराची पौराणिक कथा करणार का 5 सिनेमांवर मात?
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
खेळताना ट्रॅक्टरवर चढला, चुकून गिअर पडला अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; बार्शीत 4 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Shivsena Vs BJP: अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा,  धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
अंबरनाथमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये तुफान राडा, धमकीनंतर भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
Smriti Mandhana Palash Muchhal: वडिलांची प्रकृती बिघडली, लग्न पुढे ढकललं; आता स्मृती मानधनानं मोठं पाऊल उचललं
वडिलांची प्रकृती बिघडली, लग्न पुढे ढकललं; आता स्मृती मानधनानं मोठं पाऊल उचललं
Ajit Pawar in Solapur: मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
मस्ती असलेल्या लोकांना खड्यासारखं बाजूला काढलं जातं, प्रत्येकाचा फुगा फुटत असतो; अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
Gautam Gambhir Ind Vs SA: मीच तो ज्याने इंग्लंडमध्ये तरुण संघ घेऊन विजय मिळवला, मीच तो ज्याच्या मार्गदर्शनात भारताने आशिया कप अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली; गौतम गंभीरने पराभवानंतर टीकाकारांना सुनावलं
प्रेस कॉन्फरन्समध्ये अपयशावरुन बोचरे प्रश्न विचारताच गौतम गंभीर चिडला, म्हणाला, 'माझ्यामुळेच संघाला'
Embed widget