एक्स्प्लोर

UPS Calculation : मूळ पगार 50000 रुपये असेल तर UPS अंतर्गत किती मिळणार पेन्शन?

UPS Calculation: समजा तुम्हाला जर 50000 रुपये पगार असेल तर तुम्हाला UPS अंतर्गत किती पेन्शन मिळेल? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

UPS Calculation: केंद्र सरकारनं (Central Govt) कर्मचाऱ्यांसाठी (Employees) नवीन पेन्शन योजना आणली आहे. युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असं या योजनेचं नाव आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून म्हणजेच आर्थिक वर्ष 2026 पासून लागू केली जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना (Govt Employees) निश्चित पेन्शन देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना जाहीर केली आहे. युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंब निवृत्तीवेतनाचीही तरतूद आहे. याशिवाय किमान खात्रीशीर पेन्शनही दिली जाईल. समजा तुम्हाला जर 50000 रुपये पगार असेल तर तुम्हाला UPS अंतर्गत किती पेन्शन मिळेल? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

UPS अंतर्गत, आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के निश्चित पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. मात्र, ही पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान 25 वर्षे सेवा करावी लागणार आहे.

मूळ वेतन 50 हजार रुपये असेल तर तुम्हाला किती पेन्शन मिळेल?

या योजनेंतर्गत नमूद केल्यानुसार, सेवानिवृत्तीनंतर 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना पेन्शन म्हणून दिली जाईल. त्यानुसार गणना करा, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्ही NPS ऐवजी UPS निवडले असेल आणि तुमचा मागील 12 महिन्यांचा सरासरी मूळ वेतन 50 हजार रुपये असेल, तर या योजनेअंतर्गत तुम्हाला निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपये पेन्शन मिळेल. यानंतर महागाई मदत (DR) स्वतंत्रपणे जोडली जाईल.

युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) म्हणजे काय?

युनिफाइड पेन्शन योजनेला मंत्रिमंडळाने शनिवारी मंजुरी दिली. UPS अंतर्गत, आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के निश्चित पेन्शन म्हणून देण्यात येईल. मात्र, ही पेन्शन मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान 25 वर्षे सेवा करावी लागणार आहे. त्याच वेळी, कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला एक निश्चित पेन्शन देखील दिली जाईल, जी सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या 60 टक्के असेल. किमान खात्रीशीर पेन्शन देखील दिली जाईल, म्हणजे जे फक्त 10 वर्षे काम करतात त्यांना किमान 10,000 रुपये पेन्शन दिले जाईल.

कोणाल होणार फायदा ?

युनिफाइड पेन्शन योजनेअंतर्गत सुमारे 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने ही योजना राबवली तरी त्याचे फायदे मिळतील. युनिफाइड पेन्शन योजना किंवा UPS ची रचना सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन आणि कौटुंबिक पेन्शनची हमी देऊन चांगली आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केली आहे. याशिवाय महागाई वाढली की या योजनेंतर्गत पेन्शनमध्ये वाढ करण्याचीही तरतूद आहे. तुम्ही UPS आणि NPS यापैकी एक निवडा. तुम्ही एकदाच UPS पर्याय निवडल्यास, तुम्ही कधीही NPS निवडू शकणार नाही. जर तुम्ही NPS चा पर्याय निवडला तर तुम्ही कधीही UPS चा पर्याय निवडू शकणार नाही.

UPS मध्ये किती योगदान द्यावे लागेल?

सरकारच्या या योजनेंतर्गत एनपीएसप्रमाणेच वेतनातूनही योगदान द्यावे लागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना UPS अंतर्गत 10 टक्के योगदान द्यावे लागेल, जे NPS अंतर्गत देखील दिले जाते. सरकारने यूपीएसमधील योगदान 14 टक्क्यांवरून 18.5 टक्के केले आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या:

UPS आणि NPS म्हणजे नेमकं काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Embed widget