एक्स्प्लोर

पैसा की गुणवत्ता? कर्मचारी कशाला देतात सर्वात जास्त महत्व? कोणत्या कंपन्यांमध्ये काम करायला नोकरदारांचे प्राधान्य?  

नोकरी (Job) करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे मिळमारा पगार आणि दुसरी म्हणजे नोकरीची हमी. विशीष्ट काळानंतर काही कर्मचारी (Employee) पगाराला महत्व देतात.

Survey on Jobs : नोकरी (Job) करताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात. एक म्हणजे मिळमारा पगार आणि दुसरी म्हणजे नोकरीची हमी. विशीष्ट काळानंतर काही कर्मचारी (Employee) पगाराला महत्व देतात. पण नोकऱ्यांसंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात (Survey on Jobs) 10 पैकी 8 कर्मचारी त्यांच्या पगारापेक्षा त्यांच्या कामाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व देतात. म्हणजेच त्यांच्या कामात कोणत्या प्रकारचे कौशल्य वापरले जाते हे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ज्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला अधिक महत्त्व दिले जाते, तेथे कर्मचारी टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. 

सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की 63 टक्के एचआरला असे आढळून आले की टॅलेंटला महत्त्व दिल्याने कर्मचाऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्याच वेळी, स्किल फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन (SFT) सारख्या कार्यक्रमांचा कर्मचाऱ्यांवर खूप सकारात्मक परिणाम झाला आहे. एकूण 1775 कंपन्यांमधील 240 एचआर लीडर्स आणि 340 कर्मचाऱ्यांशी बोलून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात अमेरिका, भारत, ब्रिटन, युरोप आणि आखाती देशांतील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व दिल्यास व्यवस्थापन उत्तम

काही वेळा पारंपारिक पद्धतींद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे कौशल्यांना तितकेसे प्राधान्य मिळत नसल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. परंतु जर कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व दिले तर अशा परिस्थितीत कंपनीचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. यासह, कंपनीच्या निकालात 5 पट सुधारणा होण्याची शक्यता आहे. यासोबतच या अहवालात असेही म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या परिवर्तनादरम्यान होणाऱ्या खर्चाला अनेकदा कमी लेखले जाते. अशा स्थितीत खर्चात 3 ते 10 पट फरक दिसून येतो.

कंपन्यांनी कौशल्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज 

नवीन भरती करताना कंपन्यांनी कौशल्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. हे कंपन्यांना त्यांच्या वास्तविक खर्च समजून घेऊन चांगल्या लोकांना कामावर घेण्यास मदत करेल. यासोबतच कंपन्यांना त्यांच्या कौशल्यातील अंतर भरून काढण्यासाठी मदत केली जाईल. दरम्यान, अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला महत्त्व दिले तर अशा परिस्थितीत कंपनीचे चांगले व्यवस्थापन करण्यास मदत होते. त्यामुळं त्याचा कंपनीला फायदा होतो, असंही अहवालात सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! नोकरी करणं कठीण, 57 टक्के नोकऱ्यांमध्ये 20 हजारांपेक्षा कमी पगार, मुलभूत गरजा पूर्ण करणही अवघड 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane Vs Ajit Pawar : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना नितेश राणेंची जीभ घसरलीUlhas Bapat on CJI Chandrachud : सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावलं असेल तर ती चूकच!Zero Hour : Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरूZero Hour : ठाकरेंची शिवसेना मुस्लीम उमेदवार देण्याच्या तयारीत, काय परिणाम होतील?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget