एक्स्प्लोर

8 वी पास शेतकऱ्याचा प्रताप, आंबा पिकातून साधली आर्थिक प्रगती, वर्षाला कमवतोय लाख रुपये

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील (UP) एका शेतकऱ्याने आंबा पिकातून आर्थिक प्रगती साधलीय.

success story : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. उत्तर प्रदेशातील (UP) बलिया जिल्ह्यातील नवीन कुमार राय (Navin Kumar Roy) या शेतकऱ्याने आंबा पिकातून मोठं उत्पन्न घेतलं आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याचे शिक्षण फक्त 8 वी झालं आहे. तरीदेखील योग्य नियोजन करुन नवीन कुमार शर्मा यांनी लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. 

वार्षिक 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न

दरम्यान, उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात शेतकरी आंब्याची शेती करतात. येथील आंब्याच्या डझनभर जाती देश-विदेशात प्रसिद्ध आहेत. बलिया जिल्ह्यातील 8 वी पास असेलेले शेतकरी नवीन कुमार राय यांनी विविध जातीच्या आंब्याची लागवड केलीय. यातून ते वार्षिक 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. नवीन कुमार राय यांनी 5  वर्षांपूर्वी आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर आंब्याचे झाडे लावली होती. आता त्या झाडाला चांगली फळे लागली आहेत. आता यातून वर्षानुवर्ष लाखो रुपयांचा नफा मिळणार आहे. 

वेळोवेळी खुरपणी आणि वेळेवर पाणी देणं गरजेचं

या आंब्याच्या झाडांची (Mango) जास्त काळजी घेण्याची गरज नसते. फक्त वेळोवेळी खुरपणी आणि वेळोवेळी थोडेसे पाणी द्यावे लागते अशी माहिती नवीन राय यांनी दिली. मी आंब्याच्या बागेला कोणत्याही प्रकारचे रासायनिक खते वापरत नसल्याची माहिती राय यांनी दिली. त्यामुळं आंब्याचे फठ मोठे होते. तसेच फळातील गोडवा कायम राहत असल्याचे राय म्हणाले. 

हंगामात आंब्यापासून चांगला नफा  

शेतकरी नवीन कुमार राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दशहरी आंबा लोकांना खूप आवडतो. परंतू, आम्रपाली आंब्याचा गोडवाही त्या तुलनेत कमी नाही. आम्रपाली आंबा त्याच्या गोडपणामुळं खूप प्रसिद्ध आहे. बाजारात त्याची किंमत 150 ते 200 रुपये किलोपर्यंत पोहोचते. या हंगामात चांगला नफा मिळत अल्याची माहिती राय यांनी सांगितली. यावेळी फांद्या आंब्याच्या फळांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे यंदा बंपर उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती राय यांनी दिली. हे आंबे 12 ते 13 जून नंतर बाजारात येतील अशी शक्यता आहे. दरम्यान, नवीन शर्मा यांना आंबा लागडवडीची ट्रीक चांगली सापडली आहेत. ते सध्या लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Unseasonal Rain : निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Embed widget