एक्स्प्लोर

Price Hike: तुमच्या ताटातली चपाती महागली; पिठाच्या किंमतीत वाढ

Atta Price Hike: गव्हाच्या पीठाच्या दरात वाढ झाली असून चपाती आणि पिठापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Atta Price Hike:  वाढत्या महागाईचा परिणाम थेट आता तुमच्या जेवणाच्या थाळीवर जाणवणार आहे. गव्हाच्या वाढत्या दरामुळे आता गव्हाच्या पिठात वाढ झाली आहे. रिटेल बाजारात गव्हाच्या पीठाचा सरासरी दर जवळपास 32.91 प्रति किलो इतका झाला आहे. मागील एका वर्षात पीठाच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात पिठाचा दर प्रति किलो 29.14 इतका होता. 

ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पिठाचा कमाल दर 59 रुपये प्रति किलो असून किमान दर 22 रुपये प्रति किलो आहे. 9 मे रोजी म्हैसूरमध्ये पिठाचा दर 54 रुपये प्रति किलो, मुंबईत 49 रुपये प्रति किलो, चेन्नईत 34 रुपये प्रति किलो, कोलकातामध्ये 29 रुपये प्रति किलो आणि दिल्लीत 27 रुपये प्रति किलो इतका दर सुरू आहे. 

गव्हाचे उत्पादन घटण्याचा अंदाज

आगामी काळात गव्हांच्या किंमतीत मोठी होण्याची शक्यता आहे. वर्ष 2021-22 मध्ये रब्बीच्या हंगामात गव्हाच्या उत्पादनात घटण्याचा अंदाज आहे. सरकारने हा अंदाज व्यक्त केला आहे. या वर्षी उन्हाच्या झळा लवकरच बसू लागल्याने 111.32 दशलक्ष टन उत्पादनाऐवजी 105 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. 

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (FCI)गरज भासल्यास OMSS च्या माध्यमातून गव्हाची विक्री करतात. जेणेकरून बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा कमी होता कामा नये. बाजारात गव्हाचा पुरवठा कमी झाल्यानंतर FCI कडून हे पाऊल उचलले जाते. FCI मुळे मागणी वाढली तरी गव्हाच्या किंमती या स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे महागाईचा फटका बसत नाही. मात्र , अद्यापही सरकारकडून खुल्या बाजारात गहू विक्रीबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. खुल्या बाजारात गव्हाची विक्री करून सरकार  मागणी आणि किंमती नियंत्रित करते. सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास जून महिन्यापासून गव्हाच्या पिठाच्या किंमती वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईची झळ आणखी तीव्रपणे जाणवण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget