एक्स्प्लोर

Patanjali: स्वदेशीचा मंत्र अन् आत्मनिर्भतेचा आधार घेत पतंजलीचं मेड इन इंडिया मॉडेल; पतंजलीनं भारताचा आर्थिक चेहरा कसा बदलला?

‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात महत्त्वाचं योगदान देत आहे. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणं, देशभरात रोजगाराच्या संधी निर्माण करणं यातून पतंजली देशाच्या आर्थिक विकासाला बळकटी देत असल्याचं ती म्हणते.

Patanjali: गेल्या काही वर्षांत पतंजलीने भारतीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान दिलं आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे. 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अभियान सुरू केलं. त्यामागचं उद्दिष्ट होतं भारताला स्वतःच्या पायावर उभं करणं आणि जगाच्या पुरवठा साखळीमध्ये एक महत्त्वाचं स्थान मिळवून देणं. पतंजलीचं म्हणणं आहे की, या दिशेने कंपनी जे काम करत आहे, त्यामुळं केवळ आर्थिक वाढच होत नाहीये, तर स्थानिक उद्योजकता आणि स्वदेशी उत्पादनांनाही चांगलंच बळ मिळतं आहे.

पतंजलीने आयुर्वेदिक आणि एफएमसीजी अर्थात फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स क्षेत्रात आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे. आयुर्वेदिक औषधे, अन्नपदार्थ, वैयक्तिक देखभाल आणि घरगुती उपयोगाच्या वस्तूंमध्ये पतंजलीची उत्पादने भारतीय ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. कंपनीच्या वाढीच्या धोरणावरून हे दिसून येतं की, लोक स्वदेशी उत्पादनांवर अधिक विश्वास दाखवत आहेत. पतंजली फूड्स (पूर्वी रुची सोया) या कंपनीचं अधिग्रहण करून पतंजलीने FMCG क्षेत्रात आपली पकड अधिक मजबूत केली आहे. येत्या पाच वर्षांत 45,000 ते 50,000 कोटी रुपयांच्या व्यवसायाचं उद्दिष्ट आहे. कंपनीचं उद्दिष्ट आहे.

शेतकरी आणि लघु उद्योजकांना फायदा: पतंजली

कंपनीचा असा दावा आहे की, ‘आत्मनिर्भर भारत’साठी तिचं योगदान अनेक पातळ्यांवर दिसून येतं. सर्वप्रथम, पतंजलीच्या उत्पादनांमुळे आयातीवरील अवलंब कमी झाला आहे, कारण ही उत्पादने स्थानिक कच्च्या मालावर आधारित आहेत. यामुळे थेट भारतीय शेतकरी आणि लघुउद्योजकांना फायदा होतो. याशिवाय, देशभरात उभारलेले उत्पादन केंद्र आणि कराराधारित उत्पादन पद्धतीमुळे अनेक ठिकाणी रोजगार निर्मिती झाली आहे. हे विशेषतः लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग (MSME) क्षेत्रासाठी महत्त्वाचं आहे, जे आत्मनिर्भर भारताचं महत्त्वाचं घटक मानलं जातं.

पतंजलीने ‘व्होकल फॉर लोकल’ या मोहिमेलाही पुढे नेलं आहे. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणं हे या मोहिमेचं मुख्य तत्त्व आहे आणि पतंजलीने त्याला पूर्णपणे अंगीकारलं आहे. कंपनीची उत्पादने आता भारतापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर ती आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे भारताला जागतिक पुरवठा साखळीत एक महत्त्वाचं स्थान मिळत आहे. पतंजलीच्या या यशामुळे इतर भारतीय कंपन्यांनाही प्रेरणा मिळते की, स्वदेशी नवकल्पना आणि उत्पादनांवर भर दिल्यास जागतिक स्पर्धेत टिकता येतं.

आर्थिक ताकद वाढवत आहेत स्वदेशी ब्रँड्स: पतंजली

कंपनीचं म्हणणं आहे की, ती आपली विश्वासार्हता टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आत्मनिर्भर भारताच्या संदर्भात पाहिलं, तर पतंजलीचा अनुभव हे दाखवून देतो की, स्वदेशी ब्रँडसुद्धा जागतिक पातळीवर यशस्वी होऊ शकतात आणि त्याचवेळी स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत करू शकतात.

शेवटी पतंजली म्हणते की, तिचा आर्थिक प्रभाव ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कंपनी केवळ आर्थिक विकास आणि रोजगार निर्माणातच योगदान देत नाही, तर स्वदेशी उत्पादन आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर सक्षम बनवण्याच्या दिशेनं मोठं पाऊल उचलत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget