एक्स्प्लोर

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी या व्यवसायाद्वारे केला व्यावसायिक-उद्योग जगतात प्रवेश

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात ट्रेडिंग कंपनीद्वारे सुरू केली. त्यानंतर त्यांनी टाटा उद्योग समूहाचा विस्तार केला.

Jamsetji Tata Birth Anniversary : जमशेदजी टाटा यांनी देशात टाटा समूहातील विविध उद्योग, व्यवसायाची पायाभरणी केली. आज हे  उद्योग देशातील प्रमुख उद्योग म्हणून नावारुपास आले आहे. टाटा समूहाच्या उद्योगांनी जगभरात भारताची एक नवी ओळख करून दिली. जमशेदजी टाटा यांचा उद्योजक होण्याचा प्रवासही रंजक आहे. 

जमशेदजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांचे पारशी कुटुंबीय पुजारी म्हणून काम करत होते. मात्र, जमशेदजी यांचे वडील नुसरवानजी टाटा हे व्यवसायात उडी घेणारे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले. वयाच्या 14 व्या वर्षी जमशेदजी टाटा यांनी मुंबईत आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. जमशेदजी यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच घेतले. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सुमारे 10 वर्षांनी 1868 मध्ये त्यांनी पहिला व्यवसाय सुरू केला.

21,000 रुपयांच्या गुंतवणुकीने ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय

जमशेटजी टाटा यांनी अवघ्या 21,000 रुपयांच्या गुंतवणुकीने ट्रेडिंग कंपनी सुरू केली. पण लवकरच जमशेटजी टाटा इंग्लंडला गेले आणि तेथून कापड व्यवसायाबाबतची माहिती घेऊन भारतात परतले. 

नागपूरमध्ये कापड गिरणी

इंग्लंडहून परतल्यानंतर जमशेदजी टाटा यांनी १८६९ मध्येच कापड व्यवसायात हात आजमावला. त्यांनी मुंबईतील औद्योगिक केंद्र असलेल्या गिरणगावातील चिंचपोकळीतील दिवाळखोर झालेली तेल गिरणी विकत घेतली. त्यांनी त्याचे नाव अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. जमशेदजी टाटा यांनी तेल गिरणीचे सूतगिरणीत रूपांतर केले.  त्यानंतर दोन वर्षांनी ती एका स्थानिक व्यापाऱ्याला चांगल्या किंमतीत विकली. यामध्ये त्यांना नफा झाला. जमशेदजी टाटा यांनी त्यानंतर इंग्लंडला जाऊन लँकेशायर येथील कपड्याच्या व्यापाराचे सखोल ज्ञान घेतले. त्यावेळी कापड गिरण्यांसाठी मुंबई हे सर्वात पसंतीचे ठिकाण होते. मात्र, जमशेदजी टाटा यांनी आपला नफा वाढवण्यासाठी दूरदर्शी दृष्टिकोन स्वीकारला. त्यांनी 1874 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथे सेंट्रल इंडिया स्पिनिंग, विव्हिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरू केली. सुमारे 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. नागपूरची निवड करण्यामागील 3 मुख्य कारणे होती. यामध्ये कापूस निर्मिती करणारे क्षेत्र जवळ असणे,  रेल्वे जंक्शन जवळ असणे आणि उद्योगासाठी पाणी आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची व्यवस्था असणे.  

Tata Line ची स्थापना 

जमशेदजी टाटा यांनी 1873 मध्ये त्यांच्या कापड व्यवसायाच्या स्वस्त निर्यातीसाठी एक शिपिंग कंपनी सुरू केली. त्यासाठी त्याने लंडनहून अॅनी बॅरो नावाचे जहाज 1050 पौंड या दराने दरमहा भाड्याने घेतले. जपानच्या Nippon Yusen Kaisha Line सोबत त्यांनी यासाठी Tata Line सुरू केली. मात्र, हा व्यवसाय फारकाळ टिकला नाही. 
जमशेटजींचा म्हैसूर सिल्कशीही संबंध

म्हैसूर सिल्कसोबत जमशेदजी टाटा यांचा संबंध

एवढेच नाही तर जमशेदजी टाटा यांनी देशातील रेशीम उद्योगाला चालना देण्याचे कामही केले. 1893 मध्ये जमशेदजी टाटा जपानच्या दौऱ्यावर गेले होते, तिथे त्यांना रेशीम कीटकांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन करण्याच्या पद्धतीची माहिती मिळाली. भारतात परतल्यावर त्यांनी हा व्यवसाय तत्कालीन म्हैसूर राज्यात पसरवला. त्यासाठी त्यांनी तेथे आवश्यक असलेली जमीन खरेदी करून सवलतीच्या दरात रेशीम पालन सुरू केले. 

उद्योग, व्यवसायाची सुरुवात

'टाटा'च्या संकेतस्थळानुसार, टाटा समूहाने देशातील पहिली मोठी स्टील कंपनी सुरू केली. त्याशिवाय पहिले पंचतारांकीत हॉटेल, घरगुती ग्राहकोपयोगी वस्तू देणारी कंपनी स्थापन केली. तसेच देशातील पहिली विमान वाहतूक कंपनी टाटा एअरलाइन्स सुरू केली होती. टाटा एअरलाइन्सचे नाव 'एअर इंडिया' असे करण्यात आले. समूहातील टाटा मोटर्सने रेल्वे इंजिनचे उत्पादन केले होते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget