एक्स्प्लोर

CWC 2023: विश्वचषकाचा अर्थव्यवस्थेला मोठा फायदा, 'ही' तीन क्षेत्र होणार मालामाल; 'या' माजी क्रिकेटरचा दावा

भारत क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून विश्वचषकाचा प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. या विश्वचषकादरम्यान अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत असल्याचे दिसत आहे.

World Cup Economy: भारतात सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा (World Cup 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. यावेळी भारत क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून विश्वचषकाचा प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. अशा स्थितीत प्रेक्षकांचा तसेच बाजारपेठेतही उत्साह शिगेला पोहोचला आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशातच आता माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेनेही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

या उद्योगांना थेट लाभ मिळणार 

माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेने विश्वचषकाबाबत बोलताना म्हटले आहे की, हा मेगा इव्हेंट केवळ क्रिकेटचा नाही. याचा पर्यटन, आदरातिथ्य, जाहिरात आणि व्यापार यांसारख्या अनेक उद्योगांना चांगला फयदा होणार आहे. विश्वचषकामुळं एकूण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. माजी क्रिकेटपटूने विशेषतः तीन उद्योगांचा उल्लेख केला आणि सांगितले की विश्वचषक अर्थव्यवस्थेसाठी कसा फायदेशीर ठरणार आहे.

जाहिरात क्षेत्र (Advertising)

अनिल कुंबळे यांनी क्रिकेट विश्वचषकाचे वर्णन जाहिरातदारांसाठी सोन्याची खाण असे केले आहे. या कार्यक्रमामुळं ब्रँड्सना एकाच वेळी करोडो लोकांच्या नजरेत येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. वैविध्यपूर्ण असेलेले प्रेक्षकांना कोणताही ब्रँड आवडू  शकतो. या वर्षी, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातींमधून 2000 ते 2200 कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. जी गेल्या विश्वचषकापेक्षा 40 टक्के अधिक आहे.

आदरातिथ्य क्षेत्र

माजी क्रिकेटर अनिल कुंबळेंनी सांगितले की, विश्वचषक आयोजित केल्यानं भारत देश विविध उपक्रमांचे केंद्र बनला आहे. या काळात हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन स्थळांमध्ये लोकांची वर्दळ वाढत आहे. 2015 विश्वचषकादरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील हॉटेल्समध्ये दोन दशलक्ष बेड नाईटची नोंद झाली. प्रत्येकी 5 लोक 2 लोकांच्या रुम शेअर करत होते. 2019 विश्वचषकादरम्यान, इंग्लंड आणि वेल्समधील आदरातिथ्य उद्योगात 40 टक्के वाढ नोंदवली गेली.

पर्यटन

विश्वचषकादरम्यान, भारताला जगभरातील प्रेक्षकांसमोर आपली आकर्षक पर्यटन स्थळे सादर करण्याची संधी मिळते. 2015 मध्ये, 1.45 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट दिली. 2015 विश्वचषक फायनलचे आयोजन करणाऱ्या मेलबर्नसारख्या शहरांमध्ये पर्यटनात लक्षणीय वाढ झाली. या माध्यमातून देशाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. परिणामी अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

India Economy: HDFC च्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य, 2050 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था एवढ्या पटीनं वाढणार

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव अन् दर घसरण्यामागची कारण?
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दर स्थिर; जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे भाव अन् दर घसरण्यामागची कारण?
Sugar Stock Limit: 30 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही; 1 ऑगस्टपासून होणार केंद्र सरकारचा नवीन नियम लागू
30 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही; 1 ऑगस्टपासून होणार केंद्र सरकारचा नवीन नियम लागू
Share Market : IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
IT निर्देशांक त्याच्या एक महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला, जाणून घ्या प्रमुख कारणं
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget