एक्स्प्लोर

Election Result Share Market : विधानसभा निवडणूक निकालाचा असा झाला होता शेअर बाजारावर परिणाम

Share Market And Election Result : देशातील निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. याआधीच्या निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले होते.

Share Market And Election Result : देशातील निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर होत असतो. आज 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी समजली जात आहे. याआधी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला होता. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणूक निकालांचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले होते. त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप...

उत्तर प्रदेश सन २०१७ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा समाजवादी पक्ष सत्तेवर होता. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली होती. तर, एक महिन्यानंतर सरासरी 3.4 टक्क्यांनी वाढ झाली. 

गुजरातमध्ये 2017 मध्ये झालेल्या निवडणुकांचे अनेकांचे लक्ष होते. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर ही निवडणूक झाली होती. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. भाजपने आपली सत्ता कायम राखली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये १ टक्के वाढ झाली होती. तर, महिनाभरानंतर निफ्टी 4 टक्क्यांनी वधारला होता.
 
सन २०१८ मध्ये मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका चुरशीच्या झाल्या होत्या. काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच जागांचे अंतर राहिले होते. निवडणूक निकालानंतर भाजप सत्तेतून पायउतार झाली आणि काँग्रेसने सत्ता हाती घेतली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीमध्ये 1.8 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर महिनाभरात 2.3 टक्क्यांनी निफ्टी वधारला.  राजस्थान विधानसभेची निवडणूक २०१८मध्ये पार पडली. भाजपला पराभूत करत काँग्रेसने सत्ता मिळवली. निकाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत 1.8 टक्क्यांनी वाढ झाली. तर, एका महिन्यात 2.3 टक्क्यांनी वाढ झाली. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सन २०१९ मध्ये पार पडली होती. निवडणुकांच्या दिवशी भाजप आणि शिवसेना सत्तेवर होती. निकालानंतर नाट्यमय राजकीय घडामोडी झाल्या आणि भाजप सत्तेतून पायउतार झाला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टी 1 टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर एका महिन्यानंतर निफ्टीत एक टक्क्यांनी वाढ झाली. 

सन 2020 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने सत्ता कायम ठेवली. सन 2015 झालेल्या निवडणुकीत राजद आणि जनता दल युनायटेड यांनी सत्ता स्थापन केली होती. मात्र, नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजदशी फारकत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली.  सन 2020 च्या निवडणुकीत भाजप-जनता दल युनायटेडने सत्ता कायम ठेवली. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत एक टक्क्यांनी वाढ झाली होती. एक महिन्यानंतर निफ्टी 6.7 टक्क्यांनी वधारला होता. मागील वर्षी पश्चिम बंगालची निवडणूक पार पडली होती. तृणमूल काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. निकालाच्या दुसऱ्या दिवशी निफ्टीत बदल झाला नाही. तर, एक महिन्यानंतर सरासरी 6.5 टक्क्यांनी निफ्टी वधारला होता. 

शेअर बाजारावर निवडणूक निकालांप्रमाणे इतर घटकही परिणाम करत असतात. यामध्ये देशातंर्गत राजकीय परिस्थिती, सरकारचे धोरण, जागतिक पातळीवर होणारे बदल आदी घटकांचाही समावेश असतो.  

महत्त्वाच्या बातम्या

Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
Russian Crude Oil :  मध्य पूर्वेत तणाव वाढला, भारतानं घेतला मोठा निर्णय, रशियाकडून तब्बल 49 हजार कोटी रुपयांच्या तेलाची आयात 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget