एक्स्प्लोर

Surya Grahan 2022: सूर्यग्रहण कधी होणार? 2022 चे शेवटचे ग्रहण या राशींवर पडणार भारी, जाणून घ्या

Surya Grahan 2022: 2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण सुमारे चार तासांचे असणार आहे

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहण (Surya Grahan) ही एक अशी घटना आहे, ज्याला विज्ञान, धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गोवर्धन पूजेच्या दिवशी या सूर्यग्रहणाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर पडणार आहे. तर त्याचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येईल. त्याच वेळी, काही राशी आहेत ज्यावर सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडेल. ज्योतिष शास्त्रानुसार जाणून घेऊया सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

2022 हे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी असेल?
2022 मधील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी, वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी झाले होते, जे भारतात दिसले नव्हते. ऑक्टोबरचे सूर्यग्रहण सुमारे 4 तास 3 मिनिटे चालणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 2.28 ते सायंकाळी 6.32 पर्यंत राहील. हे सूर्यग्रहण सुमारे चार तासांचे आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल. 


वृषभ
ज्योतिष शास्त्रानुसार हे सूर्यग्रहण वृषभ राशीच्या लोकांना समस्या देऊ शकते. या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. नोकरी किंवा व्यवसायात काही बदल होऊ शकतात. हा बदल तुमच्यासाठी योग्य ठरणार नाही. अशा परिस्थितीत शहाणपणाने निर्णय घ्या. तुमचे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठीही हे सूर्यग्रहण शुभ नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांनी या काळात महत्त्वाचे निर्णय न घेतल्यास बरे राहील. या दरम्यान तुमचा खर्च वाढेल.

तूळ
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य तूळ राशीत राहील. अशा स्थितीत ग्रहणाचा सर्वाधिक प्रभाव तूळ राशीच्या लोकांवर राहील. या काळात त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. हृदयरोग्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक
हे सूर्यग्रहण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील योग्य नाही. तुमचे उत्पन्न कमी होऊ शकते. धनहानी होऊ शकते. तुमचा आवाज बरोबर नसेल. चुकीचे बोलणे नुकसान करू शकते. कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget