एक्स्प्लोर

Mahabharat: काय सांगता! महाभारतातील 'अश्वत्थामा' अजूनही जिवंत? आजही भटकतोय जंगलात? रहस्य जाणून आश्चर्यचकित व्हाल

Mahabharat: असे मानले जाते की, अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि जंगलात भटकत आहे. अनेकांनी त्याला डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केलाय. नेमकं सत्य काय आहे?

Mahabharat: 'महाभारत' हिंदू धर्मातील एक महान प्राचीन संस्कृत काव्य ग्रंथ आहे. या ग्रंथातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गोष्टी भगवद्गीतेच्या स्वरुपात आपण जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करतो. कौरव-पांडव युद्ध, द्रौपदी चिरहरण..  यासोबत अशा अनेक गोष्टी आहेत. ज्याबद्दल अद्यापही रहस्य आहे. महाभारतात अशी काही पात्रे आहेत ज्यांची नावे आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने लोकांच्या ओठावर येतात. यापैकी एक नाव अश्वत्थामाचे (Ashwatthama) आहे जो कलियुगातही जिवंत आहे आणि लोकांचा असा विश्वास आहे की अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत आहे. अश्वत्थामाशी संबंधित असे अनेक प्रश्न आणि गोंधळ आहेत ज्यांची उत्तरे आजपर्यंत सापडलेली नाहीत. शेवटी, महाभारत युद्धात असे काय घडले ज्यामुळे अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे? जाणून घ्या... काय आहे सत्य...

महाभारतातील अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे?

द्वापार युगात झालेले महाभारत युद्ध हे केवळ कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध नाही, तर ते एक धार्मिक युद्ध होते, ज्याने कलियुगालाही खूप काही शिकवले. या युद्धात अनेक महान योद्धे आणि शूर पुरुष सहभागी झाले होते. अश्वत्थामा हे महाभारतातील एक पात्र आहे, जे आजही जिवंत असल्याचे म्हटले जाते. महाभारत काळात भगवान श्रीकृष्णाकडून मिळालेल्या शापामुळे अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत असून त्याच्या शरीरावर मोठ्या जखमा आहेत, असे म्हटले जाते. अश्वत्थामाशी संबंधित ही रहस्यमय कथा तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कारण महाभारताच्या युद्धात अश्वत्थामाने एक चूक केली ज्याची शिक्षा तो आजपर्यंत भोगत आहे.


Mahabharat: काय सांगता! महाभारतातील 'अश्वत्थामा' अजूनही जिवंत? आजही भटकतोय जंगलात? रहस्य जाणून आश्चर्यचकित व्हाल

पांडवांकडून अश्वत्थामा मृत झाल्याची खोटी अफवा?

पौराणिक कथेनुसार अश्वत्थामा हा गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र असून गुरु द्रोणाचार्य महाभारत युद्धात कौरवांच्या वतीने लढत होते. युद्धादरम्यान पांडवांनी अश्वत्थामा मृत झाल्याची खोटी अफवा पसरवली. हे ऐकून गुरु द्रोणाचार्य शोकग्रस्त झाले आणि पांडवांनी संधी साधून त्यांचा वध केला. जेव्हा अश्वत्थामाला हे कळले तेव्हा त्याने कपटामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पांडवपुत्रांचा वध केला.

भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला, म्हणाले...

त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला की तो 3000 वर्षे निर्जन ठिकाणी भटकेल आणि त्याच्या शरीरावर अशा जखमा असतील ज्या कधीही बऱ्या होणार नाहीत. या शापामुळे कलियुगातही अश्वत्थामा भटकत असतो आणि त्याच्या शरीरातून रक्ताचा दुर्गंध येत राहतो, असे म्हणतात. त्याला कोणी पाहिले नसले तरी अश्वत्थामा अजूनही जंगलात भटकत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.


Mahabharat: काय सांगता! महाभारतातील 'अश्वत्थामा' अजूनही जिवंत? आजही भटकतोय जंगलात? रहस्य जाणून आश्चर्यचकित व्हाल

विंध्याचलच्या पर्वतात आजही अश्वत्थामाचे तपश्चर्या स्थळ?

खोडरा महादेव हे मध्य प्रदेशातील महूपासून 12 किलोमीटर अंतरावर विंध्याचलच्या डोंगरावर वसलेले आहे. असे मानले जाते की हे अश्वत्थामाचे तपस्थान आहे. आजही अश्वत्थामा येथे येतो, असे मानले जाते.

'या' राज्यांच्या जंगलात अश्वत्थामा दिसल्याची चर्चा

महाभारत युद्ध संपल्यानंतर कौरवांच्या बाजूने कृपा, कृतवर्मा आणि अश्वत्थामा हे तीनच योद्धे उरले. कृपा हस्तिनापूरला आली आणि कृतवर्मा द्वारकेला गेले. शापाने दुःखी झालेल्या अश्वत्थामाला व्यास मुनींनी आश्रय दिला. आजही मध्य प्रदेश, ओरिसा आणि उत्तराखंडच्या जंगलात अश्वत्थामाच्या दर्शनाची चर्चा आहे.

हेही वाचा>>>

Goddess Lakshmi: धन-वैभव तुमच्याकडे चालून येतंय..! फक्त त्यापूर्वी ओळखा 'हे' संकेत! घरात लक्ष्मीचा वास कसा ओळखाल?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?

व्हिडीओ

Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Embed widget