एक्स्प्लोर

Holi 2024: होळी रे होळी पुरणाची पोळी.. पण पुरणाचीच पोळी का? त्यामागे आहे 'हे' पारंपारिक कारण

Holi 2024: होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे शास्त्र असते असे म्हणत आपण मस्त पुरणपोळीवर ताव मारतो. मात्र होळीला पुरणपोळीच का बनवली जाते? याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

Holi 2024: होळी रे होळी पुरणाची पोळी... (Puranpoli)  हे  आपण लहानपणापासून म्हणत आलो आहे. होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात  पुरणपोळी बनवली जाते. होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे शास्त्र असते असे म्हणत आपण मस्त पुरणपोळीवर ताव मारतो. मात्र कधी विचार केला का होळीला (Holi 2024) पुरणपोळीच का बनवली जाते? नाही ना... मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की होळीला पुरणपोळीच का बनवली जाते काय आहे त्यामागील शास्त्र चला तर जाणून घेऊया..

राज्यभरात होळी किंवा शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक वाईट प्रवृत्तींचा होळीच्या अग्नीत त्याग केला जातो.वाईट प्रवृत्तीवर मिळावलेल्या विजयाचा आनंद म्हणून घराघरात पुरणपोळीचा बेत आखला जातो. 
भारत हा कृषीप्रधान देश आहे.  भारतात साजरे केलेले सर्व सण किंवा सणांना बनवण्यात येणारे सर्व खाद्यपदार्थ कृषी कालगणना (इंग्रजीमध्ये अॅग्रीकल्चरल कॅलेंडर) यांच्याशी संबधीत असते. शेतात प्रत्येक हंगाम किवा ऋतुनुसार येणाऱ्या पिकांवर नैवेद्य दाखवला जातो. 

पुरणपोळी बनवण्यामागे काय आहे कारण? (What is Reason Behind that?) 

 होळी हा सण साधारणपणे मार्च महिन्यात येतो. मार्च महिन्यात रब्बी पिकांची कापणी होते. रब्बी पिके म्हणजे जी पिके थंडीच्या काळात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान  घेतली जातात . तर कापणी ही फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होते. पुरणपोळीसाठी वापरण्यात येणारे गहू, चणा डाळ आणि  गुळ ही रब्बीची पिके आहेत. नवीन कापणी केलेल्या  पिकांचा वापर करुन विधिवत प्रसाद बनवत तो देवाला अर्पण केला जातो. घरात कोणती नवी गोष्ट विकत घेतल्यानंतर ती सर्वप्रथम देवासमोर ठेवली जाते. त्याप्रमाणेच शेतकरी देखील आपल्या शेतात पिकलेले पदार्थ देवाला अर्पण केले जातात. म्हणून आलेली पिकांचा प्रसाद देवाला दाखवला जातो. हंगामातील गोडधोड पदर्थ बनले. भारत हा कृतज्ञताप्रधान देश आहे. नवीन पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून होळीला पुरणपोळी केली जाते.  

कधी आहे होळी? (When to Celebrate Holi) 

वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. हिंदू पंचगानुसार  होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून .आला आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला 25 मार्च 2024 रोजी या नव्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. एक , दोन नव्हे तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

यंदा 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग!'या' पाच लोकांनी चुकूनही पाहू नका होलिका दहन, अन्यथा होळीचा होईल बेरंग

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 24 मेची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
24 मेची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Baba Vanga Prediction : मेच्या शेवटच्या आठवड्यासाठी बाबा वेंगाची भविष्यवाणी; कर्क, सिंहसह 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, कुंडलीत जुळून येणार राजयोग
मेच्या शेवटच्या आठवड्यासाठी बाबा वेंगाची भविष्यवाणी; कर्क, सिंहसह 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, कुंडलीत जुळून येणार राजयोग
Shubh Yog 23 May 2026 : आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न
आज ध्रुव योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींवर होणार धनवर्षाव, देवी लक्ष्मी होणार प्रसन्न

व्हिडीओ

Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
भीषण गर्मीच्या तांडवात एकट्या तेलंगणात आतापर्यंत 16 जणांचा बळी; 11 राज्यात पारा चाळीशी ते 47 पर्यंत, विदर्भातील ब्रह्मपुरीसह जगातील 50 सर्वात उष्ण शहरे फक्त भारतात
Embed widget